सुविचार — जुने सोडावे नवे घ्यावे या विवंचने ज्यांची मने काट्यावर ठेवल्याप्रमाणे दोन्ही बाजूने झुकत असतात त्यांच्या अंगी ठामपणा नसल्यामुळे त्यांची कार… (लेखक: लोकमान्य टिळक)
सुविचार — प्रेमाच्या आसनावर ज्याचे स्थान अमर आहे त्याला मृत्यूच्या शासनाचे भय नसते (लेखक: रवींद्रनाथ टागोर)
सुविचार — प्रत्येक गोष्ट मनापासून करण्यासाठीच आपल्याला पृथ्वीवर पाठविण्यात आले आहे (लेखक: जॉन रस्किन)
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
सुविचार — जुने सोडावे नवे घ्यावे या विवंचने ज्यांची मने काट्यावर ठेवल्याप्रमाणे दोन्ही बाजूने झुकत असतात त्यांच्या अंगी ठामपणा नसल्यामुळे त्यांची कार… (लेखक: लोकमान्य टिळक)
सुविचार — प्रेमाच्या आसनावर ज्याचे स्थान अमर आहे त्याला मृत्यूच्या शासनाचे भय नसते (लेखक: रवींद्रनाथ टागोर)
सुविचार — प्रत्येक गोष्ट मनापासून करण्यासाठीच आपल्याला पृथ्वीवर पाठविण्यात आले आहे (लेखक: जॉन रस्किन)
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९७४:— रेल्वे कामगारांचा देशव्यापी संप झाला. सरकारविरुद्धचा असंतोष वाढत जाऊन आणीबाणी पुकारली जाण्याला जी कारणे घडली, त्यात हा संप महत्त्वाचा मानला जातो.
१९६२:— पश्चिम बंगाल येथील कोलकाता रवींद्र भारती विद्यापिठाची स्थापना.
१९४५:— दुसरे महायुद्ध युरोप विजय दिन - जर्मनीची दोस्त राष्ट्रांसमोर बिनशर्त शरणागती, युरोपमधील युद्ध समाप्त.
१९३३:— महात्मा गांधी यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आपले २१ दिवसांचे उपोषण सुरू केले.
१९३२:— पं. विष्णू दिगंबर पलुसकरशिष्य पं. विनायकराव पटवर्धन यांनी पुणे गांधर्व महाविद्यालय सुरू केले.
१९१२:— पॅरामाउंट पिक्चर्स (Paramount Pictures) या कंपनीची स्थापना झाली.
१८९९:— क्रांतिकारक वासुदेव चाफेकर यांना फाशी.
१८८६:— जॉन पेंबरटन यांनी कोका कोला हे पेय पहिल्यांदाच तयार करुन विकले.
जन्म
१९८९:दिनेश पटेल— भारतीय बेसबॉलपटू
१९१६:रामानंद सेनगुप्ता— भारतीय सिनेमॅटोग्राफर
निधन
२०२२:सुनील कांती रॉय— भारतीय उद्योजक आणि व्यावसायिक, 'पीअरलेस ग्रुप'चे व्यवस्थापकीय संचालक — पद्मश्री
(जन्म: ८ जानेवारी १९४४
)
२०२२:रजत कुमार कार— भारतीय नाटककार, लेखक आणि प्रसारक — पद्मश्री
(जन्म: २ ऑक्टोबर १९३४
)