ठळक गोष्टी
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
निधन - २ सप्टेंबर २०२२ — टी. व्ही. शंकरनारायणन — भारतीय शास्त्रीय गायक — पद्मभूषण (जन्म: ७ मार्च १९४५ )
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
सुविचार — प्रसन्न गुलाबाचा सुवास हवा असेल तर काट्याचेही हसतमुखाने स्वागत करायला शिका ( लेखक: नेताजी सुभाषचंद्र बोस — जन्म: २३ जानेवारी १८९७ | निधन: १८ ऑगस्ट १९४५ )
सुविचार — सूर्याच्या किरणांनी बर्फाच्या राशी वितळतात त्याचप्रमाणे प्रेमाच्या ओलाव्याने अहंकाराच्या राशी वितळतात ( लेखक: साने गुरुजी )
सुविचार — या जगात माणसाला लाभणारी सर्वात मौल्यवान वस्तू म्हणजे स्त्रीचे अंतकरण ( लेखक: इ डब्ल्यू विलकॉक्स )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
निधन - २ सप्टेंबर २०२२ — टी. व्ही. शंकरनारायणन — भारतीय शास्त्रीय गायक — पद्मभूषण (जन्म: ७ मार्च १९४५ )
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
सुविचार — प्रसन्न गुलाबाचा सुवास हवा असेल तर काट्याचेही हसतमुखाने स्वागत करायला शिका ( लेखक: नेताजी सुभाषचंद्र बोस — जन्म: २३ जानेवारी १८९७ | निधन: १८ ऑगस्ट १९४५ )
सुविचार — सूर्याच्या किरणांनी बर्फाच्या राशी वितळतात त्याचप्रमाणे प्रेमाच्या ओलाव्याने अहंकाराच्या राशी वितळतात ( लेखक: साने गुरुजी )
सुविचार — या जगात माणसाला लाभणारी सर्वात मौल्यवान वस्तू म्हणजे स्त्रीचे अंतकरण ( लेखक: इ डब्ल्यू विलकॉक्स )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
७ डिसेंबर घटना
२०१६: — पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाईन्सचे पीके ६६१ विमान कोसळले. यात ४७ लोकांचा मृत्यू.
१९९८: — ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वसंत बापट यांची निवड.
१९९५: — फ्रेन्च गयानातील कोऊरू प्रक्षेपण केन्द्रावरुन इन्सॅट-२सी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.
१९९४: — कन्नड साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांना ज्ञानपीठ पारितोषिक जाहीर.
१९८८: — यासर अराफात यांनी इस्त्राएलच्या अस्तित्त्वास मान्यता दिली.
१९७५: — इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर हल्ला केला.
१९४१: — दुसरे महायुद्ध जपानने पर्ल हार्बरवर तुफानी हल्ला केला.
१९१७: — पहिले महायुद्ध अमेरिकेने ऑस्ट्रियाहंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले.
१८५६: — पहिला उच्चवर्णीय विधवा विवाह कोलकात्यात झाला.
१८२५: — बाष्पशक्तीवर चालणारे एंटरप्राइज हे भारतात आलेले पहिले जहाज.