सुविचार — सकाळचा उगवता सूर्य खूप सुंदर असतो परंतु रात्र संपल्याशिवाय तो सुंदर देखावा पाहता येत नाही त्याचप्रमाणे यशाचा सूर्य पहावयाचा असेल तर धीर धरा… (लेखक: कुसुमाग्रज — जन्म: २७ फेब्रुवारी १९१२ | निधन: १० मार्च १९९९)
सुविचार — फारच थोड्यांना बुद्धिमत्ता लागलेली असते बहुतेकांना नुसते डोळेच असतात (लेखक: विन्स्टंट चर्चिल)
सुविचार — आपल्या हाताखाली लोकांनी संपादन केलेल्या यशाबद्दलच्या मनुष्याला खराखुरा विश्वास नसतो तो कधीही श्रेष्ठ नेता होऊ शकणार नाही (लेखक: रिचर्ड डेनी)
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
सुविचार — सकाळचा उगवता सूर्य खूप सुंदर असतो परंतु रात्र संपल्याशिवाय तो सुंदर देखावा पाहता येत नाही त्याचप्रमाणे यशाचा सूर्य पहावयाचा असेल तर धीर धरा… (लेखक: कुसुमाग्रज — जन्म: २७ फेब्रुवारी १९१२ | निधन: १० मार्च १९९९)
सुविचार — फारच थोड्यांना बुद्धिमत्ता लागलेली असते बहुतेकांना नुसते डोळेच असतात (लेखक: विन्स्टंट चर्चिल)
सुविचार — आपल्या हाताखाली लोकांनी संपादन केलेल्या यशाबद्दलच्या मनुष्याला खराखुरा विश्वास नसतो तो कधीही श्रेष्ठ नेता होऊ शकणार नाही (लेखक: रिचर्ड डेनी)
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
२००६:— चीनयुद्धापासून बंद असलेली भारत तिबेट जोडणारी नाथूला ही खिंड ४४ वर्षांनंतर व्यापारासाठी खुली झाली.
१९८२:— पुणे - मुंबई मार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान रेल्वेचा भारतातील सर्वात जास्त लांबीचा पूल (त्याकाळातील) वाहतुकीस खुला झाला.
१९४७:रशिया— देशात एके-४७ या बंदुकांच्या उत्पादनास सुरुवात झाली.
१९१०:भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, पुणे— स्थापना.
१९०८:— रॉबर्ट पियरी यांची उत्तर ध्रुवावर जाण्यासाठीची मोहीम निघाली.
१८९२:दादाभाई नौरोजी— यांची ब्रिटिश संसदेत पहिले भारतीय म्हणून निवड झाली.
१८८५:रेबीज रोग— लुई पाश्चर यांनी या रोगावरील लसीची यशस्वी चाचणी केली.
१७८५:डॉलर— हे अमेरिकेचे अधिकृत चलन बनले.
१७३५:— मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास परतले.
जन्म
१९३०:एम. बालमुरलीकृष्णन— भारतीय संगीतकार आणि गायक — पद्म विभूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९१४:विन्स मॅकमोहन सिनियर— डब्ल्यूडब्ल्यूई (WWE)चे संस्थापक
(निधन: २४ मे १९८४
)
निधन
२००२:धीरुभाई अंबानी— भारतीय उद्योगपती, रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि भारतीय उद्योगविश्वातील प्रभावशाली उद्योजक — पद्मविभूषण (मरणोत्तर), विविध व्यावसायिक सन्मान
(जन्म: २८ डिसेंबर १९३२
)
१९९७:चेतन आनंद— हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक
(जन्म: ३ जानेवारी १९२१
)