सुविचार — निष्क्रियतेपेक्षा चुकीची का होईना क्रिया करत राहणे अधिक चांगले (लेखक: पंडित जवाहरलाल नेहरू)
सुविचार — चुका होणे स्वाभाविक आहे झालेली चूक कबूल केली तरच आपली प्रगती होऊ शकते आपली झालेली चूक जो झाकण्याचा प्रयत्न करतो त्याची अधोगती होते (लेखक: महात्मा गांधी)
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — जेव्हा आपण जगाच्या व्यवहारामध्ये प्रमाणापेक्षा जास्त गुंतत जातो तेव्हा जवळच्या व्यक्तींना नकळत दूर करीत असतो (लेखक: जॅक कॅंफिल्ड)
सुविचार — निष्क्रियतेपेक्षा चुकीची का होईना क्रिया करत राहणे अधिक चांगले (लेखक: पंडित जवाहरलाल नेहरू)
सुविचार — चुका होणे स्वाभाविक आहे झालेली चूक कबूल केली तरच आपली प्रगती होऊ शकते आपली झालेली चूक जो झाकण्याचा प्रयत्न करतो त्याची अधोगती होते (लेखक: महात्मा गांधी)
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — जेव्हा आपण जगाच्या व्यवहारामध्ये प्रमाणापेक्षा जास्त गुंतत जातो तेव्हा जवळच्या व्यक्तींना नकळत दूर करीत असतो (लेखक: जॅक कॅंफिल्ड)
१७६५:पेट्रोस मावरोमिचलिस— ग्रीस देशाचे २रे पंतप्रधान, जनरल आणि राजकारणी
(निधन: १७ जानेवारी १८४८
)
१६९७:चार्ल्स सातवा— पवित्र रोमन सम्राट
(निधन: २० जानेवारी १७४५
)
१५१५:शाहजादे मुस्तफा— ऑट्टोमन राजपुत्र
(निधन: ६ ऑक्टोबर १५५३
)
११८०:सम्राट गो-तोबा— जपान देशाचे सम्राट
(निधन: २८ मार्च १२३९
)
निधन
२०१९:सुषमा स्वराज— भारतीय राजकारणी, दिल्लीच्या ५व्या मुख्यमंत्री आणि भारताच्या पहिल्या महिला माजी परराष्ट्रमंत्री, प्रभावी वक्त्या व लोकनेत्या म्हणून प्रसिद्ध — पद्मविभूषण (मरणोत्तर)
(जन्म: १४ फेब्रुवारी १९५२
)
१९९७:बीरेन्द्रकुमार भट्टाचार्य— भारतीय आसामी लेखक आणि कादंबरीकार, आधुनिक आसामी साहित्याचे प्रमुख लेखक म्हणून प्रसिद्ध — ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार
(जन्म: १४ ऑक्टोबर १९२४
)
१९२५:सुरेंद्रनाथ बॅनर्जी— भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सहसंस्थापक, राष्ट्रगुरू
(जन्म: १० नोव्हेंबर १८४८
)