ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
  • सुविचार — आपले हक्क हे आपल्या कर्तव्यापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही जोपर्यंत आपली कर्तव्य आणि जबाबदाऱ्या प??र पडत असतो तोपर्यंत आपले हक्क आणि अधिकार अब… (लेखक: जॉन एफ केनेडी)
  • सुविचार — प्रसन्न गुलाबाचा सुवास हवा असेल तर काट्याचेही हसतमुखाने स्वागत करायला शिका (लेखक: नेताजी सुभाषचंद्र बोसजन्म: २३ जानेवारी १८९७ | निधन: १८ ऑगस्ट १९४५)
  • सुविचार — मला वाटते देशाभिमान हा दानधर्मासारखा आहे त्याची सुरुवात घरापासून होते (लेखक: हेन्री जॉन्सन लिंकन)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१४ फेब्रुवारी जन्म

  • १९५२: सुषमा स्वराज (निधन: ६ ऑगस्ट २०१९ )
  • १९५०: कपिल सिबल
  • १९४७: फाम तुआन
  • १९३३: मधुबाला (निधन: २३ फेब्रुवारी १९६९ )
  • १९२५: मोहन धारिया (निधन: १४ ऑक्टोबर २०१३ )
  • १९१४: जान निसार अख्तर (निधन: ९ ऑगस्ट १९७६ )
  • १८८५: सैयद जफरुल हसन (निधन: १९ जून १९४९ )
  • १४८३: बाबर (निधन: २६ डिसेंबर १५३० )