ठळक गोष्टी
  • सुविचार — धैर्य असल्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही मूल्यांशी बांधिलकी राखता येत नाही म्हणूनच धैर्य हा सर्वात मोठा सद्गुण असला पाहिजे (लेखक: माया anyelu)
  • घटना - २ सप्टेंबर १९१६ — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
  • सुविचार — ज्या संशोधनाच्या सामान्यांना उपयोग होणार नाही ते संशोधन मी कधीच करणार नाही (लेखक: थॉमस एडिसन)
  • घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
  • सुविचार — सत्य हे संशय लोकांना कधी गवसणार नाही कारण ते गाईएवजी बैलाचे दूध काढाव्यात जातात (लेखक: एस जॉन्सन)
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

५ फेब्रुवारी निधन

  • २०२३: जनरल परवेझ मुशर्रफ (जन्म: ११ ऑगस्ट १९४३ )
  • २०२३: टी. पी. गजेंद्रन (जन्म: १९५५ )
  • २०१०: सुजित कुमार (जन्म: ७ फेब्रुवारी १९३४ )
  • २००८: महर्षी महेश योगी (जन्म: १२ जानेवारी १९१७ )
  • २००३: गेनाडी निकोनोव्ह (जन्म: ११ ऑगस्ट १९५० )
  • २००३: गणेश गद्रे
  • २०००: कालिंदी केसकर
  • १९८८: ओवे अरुप (जन्म: १६ एप्रिल १८९५ )
  • १९२७: हजरत इनायत खान (जन्म: ५ जुलै १८८२ )
  • १९२०: विष्णू नरसिंह जोग (जन्म: १४ सप्टेंबर १८६७ )