ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • निधन - २ सप्टेंबर २०२२ — टी. व्ही. शंकरनारायणन — भारतीय शास्त्रीय गायक — पद्मभूषण (जन्म: ७ मार्च १९४५)
  • जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
  • सुविचार — आज्ञाधारकाशिवाय स्वतंत्रता म्हणजे गोंधळ तर स्वतंत्रते शिवाय आज्ञाधारकपणा म्हणजे गुलामगिरी (लेखक: विल्यम पेननिधन: ३० जुलै १७१८)
  • सुविचार — नीता तत्त्वज्ञ असला तरच श्रेय न घेण्याची मानसिक शक्ती त्याच्याजवळ असते अन्यथा अपरिपक्व नेते श्रेयासाठी झुजत असतात आणि भलेभुरे मार्ग अनुसरतात (लेखक: अज्ञात)
  • सुविचार — उत्तम जमिनीची मशागत केली नाही तर तिची सुद्धा रान बनवून जाते (लेखक: प्लुटार्क)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

५ फेब्रुवारी जन्म

  • १९७६: अभिषेक बच्चन
  • १९४८: नीला सत्यनारायणन (निधन: १६ जुलै २०२० )
  • १९३६: बाबा महाराज सातारकर (निधन: २६ ऑक्टोबर २०२३ )
  • १९३३: गिरीजा कीर
  • १९२७: रुथ फर्टेल (निधन: १६ एप्रिल २००२ )
  • १९२४: दुर्यसामी सायमन लौरडुसामी (निधन: २ जून २०१४ )
  • १९१९: खुर्शिद आलम खान (निधन: २० जुलै २०१३ )
  • १९१४: शंकर गोपाळ तुळपुळे (निधन: ३० ऑगस्ट १९९४ )
  • १९०५: अच्युतराव पटवर्धन (निधन: ५ ऑगस्ट १९९२ )
  • १८८९: रेसेप पेकर (निधन: १ एप्रिल १९५० )
  • १८७८: आंद्रे सीट्रोएन (निधन: ३ जुलै १९३५ )
  • १८४०: जॉन बॉईड डनलॉप (निधन: २३ ऑक्टोबर १९२१ )
  • १८४०: हिराम मॅक्सिम (निधन: २४ नोव्हेंबर १९१६ )
  • १७८८: रॉबर्ट पील