ठळक गोष्टी
-
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
-
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
-
सुविचार — जेव्हा तुम्ही एखादी योग्य गोष्ट करता तेव्हा त्यासाठी पैसा आपोआप येत असतो (लेखक: मायकेल फिलिप्स)
-
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
-
सुविचार — कधी कधी आपल्या विचारांपेक्षा आपल्या कृती अधिक चांगल्या असतात (लेखक: पी जे बेले)
-
सुविचार — सहनशीलता ही कटू गोष्ट असली तरी तिचे फळ मधुर असते (लेखक: रसेल)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
-
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
-
सुविचार — जेव्हा तुम्ही एखादी योग्य गोष्ट करता तेव्हा त्यासाठी पैसा आपोआप येत असतो (लेखक: मायकेल फिलिप्स)
-
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
-
सुविचार — कधी कधी आपल्या विचारांपेक्षा आपल्या कृती अधिक चांगल्या असतात (लेखक: पी जे बेले)
-
सुविचार — सहनशीलता ही कटू गोष्ट असली तरी तिचे फळ मधुर असते (लेखक: रसेल)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
३१ ऑक्टोबर
-
१९८४: — पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या.
-
१९८४: — पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या.
-
१९६६: — दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
-
१९४१: — माऊंट रशमोअर या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले.
-
१९२०: — नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.
-
१८७६: — भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार.
-
१८६४: — नेवाडा हे अमेरिकेचे ३६वे राज्य बनले.
-
१८७५: सरदार वल्लभभाई पटेल — भारताचे पहिले उपपंतप्रधान — भारतरत्न (मरणोत्तर)
-
२०२२: जमशेद जीजी इराणी — टाटा स्टीलचे प्रसिद्ध उद्योगपती आणि स्टील मॅन ऑफ इंडिया. — पद्मभूषण
-
२०२२: टी. जे. चंद्रचूडन — भारतीय राजकारणी
-
१९८४: इंदिरा गांधी — भारताच्या ३ऱ्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान — भारतरत्न