ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
  • सुविचार — येऊन कोम असते प्रीती ममूल होते स्नेहाची पाने कडून पडतात पण आईच्या प्रेमाला अंत नसतो (लेखक: ओव्हिड)
  • सुविचार — आरामात जीवन जगायचे असेल तर एकूण घ्या पाहून घ्या पण बोलू नका (लेखक: जॉन फ्लोरिओ)
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • सुविचार — शाळेत शिकलेले सर्व विसरूनही जे शेवटी लक्षात राहते ते खरे शिक्षण (लेखक: अल्बर्ट आईन्स्टाईन)
  • घटना - २ सप्टेंबर १९१६ — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

३० मे निधन

  • २००७: गुंटूर सेशंदर शर्मा (जन्म: २० ऑक्टोबर १९२७ )
  • २०००: राम विलास शर्मा (जन्म: १० ऑक्टोबर १९१२ )
  • १९८९: दर्शनसिंहजी महाराज (जन्म: १४ सप्टेंबर १९२१ )
  • १९८६: पेरी एलिस (जन्म: ३ मार्च १९४० )
  • १९८१: झिया उर रहमान (जन्म: १९ जानेवारी १९३६ )
  • १९६८: सावळाराम लक्ष्मण हळदणकर (जन्म: २५ नोव्हेंबर १८८२ )
  • १९५५: नारायण मल्हार जोशी (जन्म: ५ जून १८७९ )
  • १९५०: दत्तात्रय रामकृष्ण भांडारकर
  • १९१२: विल्बर राइट (जन्म: १६ एप्रिल १८६७ )
  • १७७८: व्हॉल्तेर (जन्म: २१ नोव्हेंबर १६९४ )
  • १६०६: गुरु अर्जन देव (जन्म: १५ एप्रिल १५६३ )
  • १५७४: चार्ल्स (नववा) (जन्म: २७ जून १५५० )
  • १४३१: जोन ऑफ आर्क (जन्म: ६ जानेवारी १४१२ )