ठळक गोष्टी
-
सुविचार — निष्क्रियतेपेक्षा चुकीची का होईना क्रिया करत राहणे अधिक चांगले (लेखक: पंडित जवाहरलाल नेहरू)
-
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
-
घटना - २ सप्टेंबर १९१६ — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
-
सुविचार — विचार आणि अंतकरण यांच्या अभावामुळे माणसे दुष्कृत्य करतात (लेखक: थॉमस हुड)
-
सुविचार — आज्ञाधारकाशिवाय स्वतंत्रता म्हणजे गोंधळ तर स्वतंत्रते शिवाय आज्ञाधारकपणा म्हणजे गुलामगिरी (लेखक: विल्यम पेन — निधन: ३० जुलै १७१८)
-
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — निष्क्रियतेपेक्षा चुकीची का होईना क्रिया करत राहणे अधिक चांगले (लेखक: पंडित जवाहरलाल नेहरू)
-
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
-
घटना - २ सप्टेंबर १९१६ — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
-
सुविचार — विचार आणि अंतकरण यांच्या अभावामुळे माणसे दुष्कृत्य करतात (लेखक: थॉमस हुड)
-
सुविचार — आज्ञाधारकाशिवाय स्वतंत्रता म्हणजे गोंधळ तर स्वतंत्रते शिवाय आज्ञाधारकपणा म्हणजे गुलामगिरी (लेखक: विल्यम पेन — निधन: ३० जुलै १७१८)
-
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२८ जानेवारी घटना
-
२०२२: कोविड-१९ — जगभरात लासिकरणाची संख्या १००० करोड पेक्षा जास्त.
-
२०१०: — १९७५ मधे बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांची हत्या करणाऱ्या ५ जणांना फाशी देण्यात आले.
-
१९८६: — चॅलेंजर या अवकाशयानाचा उड्डाणानंतर ७४ सेकंदांनी स्फोट झाला.
-
१९७७: — मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी भारताचे १५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
-
१९६१: — एच. एम. टी. वॉच फॅक्टरी हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना बंगलोर येथे सुरू झाला.
-
१९४२: — दुसरे महायुद्ध जपानी फौजांनी शांघाय शहराचा ताबा घेतला.
-
१६४६: — मराठी राज्याची राजमुद्रा वापरुन लिहीलेले शिवाजीराजांचे पहिले पत्र उपलब्ध.