ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • सुविचार — प्रतिभावंत चित्रकार हाताने नव्हे तर मेंदुने चित्र काढत असतो (लेखक: मायकेल एंजेलो)
  • निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
  • सुविचार — जग हे धोकादायक आहे त्यात दृष्ट लोक आहेत म्हणून नव्हे तर ज्यांना हे दिसत असूनही ते काहीच करत नाहीत त्यांच्यामुळे (लेखक: अज्ञात)
  • सुविचार — तुमच्या शाळेत तुम्हाला बरोबर उत्तर येईपर्यंत ते सांगण्याची संधी मिळते पण जीवनात असे घडत नाही त्यामुळे आलेल्या प्रत्येक संधीचा योग्य वापर कर… (लेखक: बिल गेट्स)
  • निधन - २ सप्टेंबर २०२२ — टी. व्ही. शंकरनारायणन — भारतीय शास्त्रीय गायक — पद्मभूषण (जन्म: ७ मार्च १९४५)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२६ ऑक्टोबर जन्म

  • १९७४: रवीना टंडन
  • १९५४: लक्ष्मीकांत बेर्डे (निधन: १६ डिसेंबर २००४ )
  • १९४७: हिलरी क्लिंटन
  • १९४२: सर रॉजर भटनागर (निधन: ७ नोव्हेंबर २०२२ )
  • १९३७: हृदयनाथ मंगेशकर
  • १९३३: सरेकोपा बंगारप्पा (निधन: २६ डिसेंबर २०११ )
  • १९१९: मोहम्मद रझा पेहलवी (निधन: २७ जुलै १९८० )
  • १९१६: फ्रान्सवाँ मित्राँ (निधन: ८ जानेवारी १९९६ )
  • १९००: इर्झा मीर (निधन: ७ मार्च १९९३ )
  • १८९१: वैकुंठ मेहता (निधन: २७ ऑक्टोबर १९६४ )
  • १८९०: गणेश शंकर विद्यार्थी (निधन: २५ मार्च १९३१ )
  • १८६९: वॉशिंग्टन लुइस (निधन: ४ ऑगस्ट १९५७ )