निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
सुविचार — वाईट संगती मध्ये राहण्यापेक्षा एकटे राहणे कधीही चांगले तुम्हाला तुमचा आत्मसन्मान वाढवायचा असेल तर चांगल्या लोकांची संगत आवश्यक आहे (लेखक: जॉर्ज वॉशिंग्टन — जन्म: २२ फेब्रुवारी १७३२ | निधन: १४ डिसेंबर १७९९)
सुविचार — मला एकूण घेणे आवडते त्यामुळेच मी जीवनातील खूप काही चांगल्या गोष्टी अनुभवू शकलो यश मिळवू शकलो (लेखक: अरनेस्ट हेमिंगवे)
सुविचार — भूतकाळाचा विचार करत आजचे क्षण वाया घालवू नका केवळ वर्तमान काळच हा खरा शाश्वत आहे त्यावर मन केंद्रित करा (लेखक: भगवान गौतम बुद्ध)
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
सुविचार — वाईट संगती मध्ये राहण्यापेक्षा एकटे राहणे कधीही चांगले तुम्हाला तुमचा आत्मसन्मान वाढवायचा असेल तर चांगल्या लोकांची संगत आवश्यक आहे (लेखक: जॉर्ज वॉशिंग्टन — जन्म: २२ फेब्रुवारी १७३२ | निधन: १४ डिसेंबर १७९९)
सुविचार — मला एकूण घेणे आवडते त्यामुळेच मी जीवनातील खूप काही चांगल्या गोष्टी अनुभवू शकलो यश मिळवू शकलो (लेखक: अरनेस्ट हेमिंगवे)
सुविचार — भूतकाळाचा विचार करत आजचे क्षण वाया घालवू नका केवळ वर्तमान काळच हा खरा शाश्वत आहे त्यावर मन केंद्रित करा (लेखक: भगवान गौतम बुद्ध)