सुविचार — आपल्या हाताखाली लोकांनी संपादन केलेल्या यशाबद्दलच्या मनुष्याला खराखुरा विश्वास नसतो तो कधीही श्रेष्ठ नेता होऊ शकणार नाही (लेखक: रिचर्ड डेनी)
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
सुविचार — एखादे काम करायला तुम्ही सक्षम आहात किंवा एखाद्या कामासाठी तुम्ही लायक आहात यापैकी तुम्हाला काहीही वाटले तरी तुम्ही अगदी बरोबर आहात तुम्ही स… (लेखक: हेन्री फोर्ड — जन्म: ३० जुलै १८६३ | निधन: ७ एप्रिल १९४७)
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
सुविचार — आपल्या हाताखाली लोकांनी संपादन केलेल्या यशाबद्दलच्या मनुष्याला खराखुरा विश्वास नसतो तो कधीही श्रेष्ठ नेता होऊ शकणार नाही (लेखक: रिचर्ड डेनी)
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
सुविचार — एखादे काम करायला तुम्ही सक्षम आहात किंवा एखाद्या कामासाठी तुम्ही लायक आहात यापैकी तुम्हाला काहीही वाटले तरी तुम्ही अगदी बरोबर आहात तुम्ही स… (लेखक: हेन्री फोर्ड — जन्म: ३० जुलै १८६३ | निधन: ७ एप्रिल १९४७)
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
२००१:— गुजरातमधील कच्छ भागात झालेल्या मोठ्या भूकंपात सुमारे २०,००० लोक ठार झाले.
१९९८:— कॅप्टन लक्ष्मी व उषा मेहता यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान.
१९७८:— महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा सुरू.
१९६५:— भारताने हिंदी भाषाला शासकीय भाषा जाहीर केले.
१९५०:— एच. जे. कनिया यांनी भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९४९:— भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर झाला.
१९४२:— दुसरे महायुद्ध अमेरिकन फौजांचे युरोपातील नॉर्दन आयर्लंड येथे आगमन.
१९३३:— भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने वसाहतीच्या स्वराज्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून २६ जानेवारी हा स्वातंत्र्यदिन मानण्याला सूरुवात केली.
१९२४:— रशियातील सेंट पीट्सबर्गचे लेनिनग्राड असे नामकरण करण्यात आले.
१८७६:— मुंबई आणि कलकत्ता दरम्यान रेल्वे वाहतुकीस सुरूवात झाली.
१८३७:— मिचिगन हे अमेरिकेचे २६ वे राज्य बनले.
१६६२:— लोहगड-विसापूर आणि तिकोना या किल्ल्यांच्या परिसरात मुघल फौजांच्या चढाया.
१५६५:— विजयनगर साम्राज्य आणि दख्खनचे सुलतान यांच्यात तालिकोटा येथे लढाई झाली. या लढाईत रामरायाचा पराभव होऊन दक्षिण भारतात अनिर्बंध मुस्लिम सत्तेला सुरूवात झाली.