सुविचार — केवळ पुस्तके वाचून ढेकर ज्ञान साठवणे म्हणजे विद्या नव्हे तर ते ज्ञान जीवनात उतरवणे म्हणजे खरी विद्या (लेखक: डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन)
सुविचार — कोणत्याही चर्चमध्ये मंदिरामध्ये मजिती मध्ये गुरुद्वारामध्ये किंवा कुठल्याही तथाकथेत धर्मस्थळ स्थळांमध्ये परमात्मा कधीच नसतो कुठल्याच धर्माच… (लेखक: राजा मंगळवेढेकर — जन्म: ११ डिसेंबर १९२५ | निधन: १ एप्रिल २००६)
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
सुविचार — जोपर्यंत दिवा स्वतः भेटत असतो तोपर्यंत त्या दिव्याने दुसरा दिवा पेटवता येतो (लेखक: रवींद्रनाथ टागोर)
सुविचार — केवळ पुस्तके वाचून ढेकर ज्ञान साठवणे म्हणजे विद्या नव्हे तर ते ज्ञान जीवनात उतरवणे म्हणजे खरी विद्या (लेखक: डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन)
सुविचार — कोणत्याही चर्चमध्ये मंदिरामध्ये मजिती मध्ये गुरुद्वारामध्ये किंवा कुठल्याही तथाकथेत धर्मस्थळ स्थळांमध्ये परमात्मा कधीच नसतो कुठल्याच धर्माच… (लेखक: राजा मंगळवेढेकर — जन्म: ११ डिसेंबर १९२५ | निधन: १ एप्रिल २००६)
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
सुविचार — जोपर्यंत दिवा स्वतः भेटत असतो तोपर्यंत त्या दिव्याने दुसरा दिवा पेटवता येतो (लेखक: रवींद्रनाथ टागोर)
२०११:— लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गडाफीची सत्ता संपुष्टात.
२००५:— कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.
१९९७:— हळदीच्या पेटंटबाबतचा अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने जिंकला. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे.
१९९१:— वर्ल्ड वाईड वेब सार्वजनिक उपयोगासाठी सुरु झाले.
१९९०:— आर्मेनिया सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाला.