ठळक गोष्टी
सुविचार — जिथे आत्मविश्वास निर्माण होत नाही तेथे शिक्षण नाही ( लेखक: मीन्स )
सुविचार — ज्यांना स्वतःच काही करायचे नाही त्यांना मदत करण्यात अर्थ नाही ज्याला वर जायची इच्छाच नाही त्याला तुम्ही शिडीवर चढवू शकणार नाही ( लेखक: अँड्रय़ू कर्णिगी )
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
घटना - २ सप्टेंबर १९१६ — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
सुविचार — खरा धर्म ही बड्या लोकांची चैनीची वस्तू नसून सर्व लोकांची ती मूलभूत गरज आहे ( लेखक: जॉर्ज बर्नार्ड शॉ — जन्म: २६ जुलै १८५६ | निधन: २ नोव्हेंबर १९५० )
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
सुविचार — जिथे आत्मविश्वास निर्माण होत नाही तेथे शिक्षण नाही ( लेखक: मीन्स )
सुविचार — ज्यांना स्वतःच काही करायचे नाही त्यांना मदत करण्यात अर्थ नाही ज्याला वर जायची इच्छाच नाही त्याला तुम्ही शिडीवर चढवू शकणार नाही ( लेखक: अँड्रय़ू कर्णिगी )
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
घटना - २ सप्टेंबर १९१६ — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
सुविचार — खरा धर्म ही बड्या लोकांची चैनीची वस्तू नसून सर्व लोकांची ती मूलभूत गरज आहे ( लेखक: जॉर्ज बर्नार्ड शॉ — जन्म: २६ जुलै १८५६ | निधन: २ नोव्हेंबर १९५० )
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२२ ऑक्टोबर
२००८: — भारताने पहिल्या मानवविरहित चांद्रयान-१चे प्रक्षेपण केले.
२००१: — ग्रँड थेफ्ट ऑटो ३ हा वीडीओ गेम प्रकाशित झाला.
१९९४: — भारतीय उद्योगपती नवीनभाई सी. दवे यांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचा उद्योग व शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल कोट ऑफ आर्म्स पुरस्कार जाहीर.
१९६४: — फ्रेन्च लेखक, कवी आणि तत्त्वज्ञ जेआँ-पॉल सार्त्र यांना नोबेल पुरस्कार मिळाला पण त्यांनी तो नाकारला.
१९६३: — पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
१९३८: — चेस्टर कार्लसनने जगातील पहिले झेरॉक्स मशिन तयार केले.
१९२७: — निकोला टेस्ला यांनी सिंगल-फेज इलेक्ट्रिकसह सहा नवीन शोध लावले.
१७९७: — बलूनमधून १००० मीटर उंच जाऊन पॅराशूटच्या साहाय्याने आंद्रे जॅक्कस गार्नेरिन जमिनीवर उतरणारा पहिला मानव बनला.
१६३३: — लियाओउलू उपसागाराची लढाई - मिंग राजघराण्याने डच ईस्ट इंडिया कंपनीला पराभूत केले.
इ.स.पू. ४००४: — उस्शेर कालक्रमानुसार सुमारे संध्याकाळी सहा वाजता जग तयार केले गेले.
१९४२: रघूबीर सिंह — भारतीय छायाचित्रकार — पद्मश्री
१९००: अश्फाक़ुला खान — भारतीय स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक
२०२५: एकनाथ वसंत चिटणीस — भारतीय अवकाश वैज्ञानिक, SAC चे माजी संचालक
२०१४: अशोक कुमार — भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर
२०००: अशोक मोतीलाल फिरोदिया — सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती
१९९८: अजित खान — हिंदी चित्रपटांतील खलनायक
१९९१: ग. म. सोहोनी — देहदान चळवळीचे पुरस्कर्ते व देहदान सहाय्यक मंडळाचे संस्थापक
१९७८: नारायण फडके — साहित्यिक व वक्ते
१९३३: बॅ. विठ्ठलभाई पटेल — स्वराज पक्षाचे सहसंस्थापक आणि सरदार पटेल यांचे मोठे बंधू
१९१७: चार्ल्स पार्डे ल्यूकिस — इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चचे संस्थापक