जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
सुविचार — अनुभव हा सर्वोत्तम शिक्षक असतो फक्त त्याची फी मात्र जबर असते (लेखक: अज्ञात)
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
सुविचार — नावलौकिक म्हणजे बुडबुडा तो केव्हातरी फुटणारच (लेखक: सेने का)
सुविचार — जेव्हा तुम्ही खरे असता तेव्हा चिडण्याची गरज नसते जेव्हा तुम्ही खोटे असता तेव्हा तुम्हाला रागावण्याचा हक्कच नसतो (लेखक: महात्मा गांधी)
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
सुविचार — अनुभव हा सर्वोत्तम शिक्षक असतो फक्त त्याची फी मात्र जबर असते (लेखक: अज्ञात)
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
सुविचार — नावलौकिक म्हणजे बुडबुडा तो केव्हातरी फुटणारच (लेखक: सेने का)
सुविचार — जेव्हा तुम्ही खरे असता तेव्हा चिडण्याची गरज नसते जेव्हा तुम्ही खोटे असता तेव्हा तुम्हाला रागावण्याचा हक्कच नसतो (लेखक: महात्मा गांधी)
१९९७:— राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (NIV) संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ओमप्रकाश भसीन पुरस्कार जाहीर करण्यात आला.
१९७७:— टेलिफोन वाहतूक सुरू करण्यासाठी प्रथम ऑप्टिकल फाइबरचा वापर केला गेला.
१९७०:— पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
१९४८:— अरब-इस्त्रायल युद्ध - अरबांनी इस्त्रायलचे हैफा हे प्रमुख बंदर काबीज केले.
१०५६:— क्रॅब नेब्यूलामधील (तेजोमेघ) सुपरनोव्हाचा महास्फोट झाला.
जन्म
१९२९:अशोक केळकर— भाषाशास्त्रज्ञ तसेच साहित्य समीक्षक — पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार
(निधन: २० सप्टेंबर २०१४
)
१९१६:कानन देवी— भारतीय अभिनेत्री आणि गायिका
(निधन: १७ जुलै १९९२
)
निधन
२०१३:जगदीश शरण वर्मा— भारताचे २७वे सरन्यायाधीश
(जन्म: १८ जानेवारी १९३३
)
२०१३:लालगुडी जयरामन— व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक — पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
(जन्म: १७ सप्टेंबर १९३०
)