घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
सुविचार — हास्य हे जीवन वृक्षाचे फुल आहे पण अश्रू हे त्याचे फळ आहे (लेखक: वि स खांडेकर)
सुविचार — बाल वयातच योग्य वेळी मिळालेली हळुवार थाप चारित्र्य घडविते (लेखक: रिचर्ड बाक)
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
सुविचार — हास्य हे जीवन वृक्षाचे फुल आहे पण अश्रू हे त्याचे फळ आहे (लेखक: वि स खांडेकर)
सुविचार — बाल वयातच योग्य वेळी मिळालेली हळुवार थाप चारित्र्य घडविते (लेखक: रिचर्ड बाक)
२०१५:— पाच दशकांनंतर अमेरिका आणि क्युबा यांच्यामध्ये राजनयिक संबंध पुन्हा सुरू झाले.
२०००:दिलीपकुमार— यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार जाहीर.
१९७६:व्हायकिंग-१— हे मानवरहित अंतराळयान पहिल्यांदाच मंगळ ग्रहावर उतरले.
१९६९:नील आर्मस्ट्राँग— हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले व्यक्ती बनले.
१९५२:ऑलिम्पिक— हेलसिंकी, फिनलंड येथे १५व्या ऑलिम्पिक स्पर्धेची सुरूवात झाली.
१९४४:दुसरे महायुद्ध— क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातुन ऍडॉल्फ हिटलर यांचा जीव वाचला.
१९२६:— मेथॉडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली.
१९०८:बँक ऑफ बडोदा— सुरवात.
१९०३:फोर्ड मोटर कंपनी— पहिली मोटारगाडी बनवली.
१८७१:कॅनडा— देशात ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत विलीन झाला.
१८२८:— मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.
१८०७:— निकेफोरे नीएपस यांना जगातील पहिल्या इंजिनसाठी पेटंट दिले गेले.
१४०२:— तैमूरलंगने तुर्कस्तानमधील अंकारा शहर जिंकले.
जन्म
१९२१:पंडित सामताप्रसाद— ज्यांनी तबला वादनाला लोकप्रियता मिळवून दिली असे भारतीय तबलावादक आणि बनारस घराण्याचे दिग्गज कलाकार — पद्मभूषण, पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
(निधन: ३१ मे १९९४
)