ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • सुविचार — तत्वा न वागणारा माणूस नेहमीच धाडसी असतो पण प्रत्येक धाडसी माणूस तत्वानच वागणारा असतो असं नाही (लेखक: मार्टिन ल्युथर किंग)
  • सुविचार — आयुष्यातील अपघातांनाही सभ्यतेने हाताळत त्यावर यशाची इमारत उभारतो तो खरा आदर्श माणूस (लेखक: ऍरिस्टॉटल)
  • सुविचार — झऱ्याचे नदीत रूपांतर होते आणि नद्या समुद्राकडे वाहत जातात वाईट सवयीचे हि असेच आहे (लेखक: ओव्हिड)
  • घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१९ मार्च जन्म

  • १९८२: एड्वार्डो सावेरीन
  • १९३८: सई परांजपे
  • १९३६: ऊर्सुला अँड्रेस
  • १९२४: फकीर चंद कोहली (निधन: २६ नोव्हेंबर २०२० )
  • १९२०: जफर फटहॅली (निधन: ११ ऑगस्ट २०१३ )
  • १९००: जीन फ्रेडरिक जोलिओट (निधन: १४ ऑगस्ट १९५८ )
  • १८९७: दादा चांदेकर
  • १८२१: सर रिचर्ड बर्टन (निधन: २० ऑक्टोबर १८९० )