ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • सुविचार — चंद्र व चंदनापेक्षा सज्जनाचा सहवास अधिक शितल असतो (लेखक: महाकवी कालिदास)
  • सुविचार — सर्व विजयांमध्ये स्वतःच्या मनावरील विजय हा सर्वात महान होय (लेखक: प्लेटो)
  • सुविचार — प्रत्येकाला वाटते की देव आपल्या बाजूने आहे पण श्रीमंत आणि सत्ताधीशांना त्याची खात्री असते तर गरीब मात्र त्याची खात्री नसल्यामुळे गरीबच राहतो (लेखक: जॉन अनुसे)
  • घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
  • निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१९ मार्च

घटना

  • १९२७: निराधारांच्या बहिणीं (Sisters of the Destitute)

जन्म

  • १९३८: सई परांजपे
  • १९२४: फकीर चंद कोहली (निधन: २६ नोव्हेंबर २०२० )

निधन

  • १९९८: इ. एम. एस. नंबूदिरिपाद (जन्म: १३ जून १९०९ )
  • १६४४: गुरु हर गोविंद (जन्म: १९ जून १५९५ )