ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • सुविचार — देव देश व मानव यांची सेवा करताना जो सर्व त्याग करतो तो कृतार्थ होतो कारण त्यागातच वैभव आहे संचयात नाही (लेखक: डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन)
  • सुविचार — जोपर्यंत दिवा स्वतः भेटत असतो तोपर्यंत त्या दिव्याने दुसरा दिवा पेटवता येतो (लेखक: रवींद्रनाथ टागोर)
  • घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
  • सुविचार — सर्व ठिकाणी सत्यवर्तन केल्याशिवाय मानवप्राणी सुखी होणार नाही (लेखक: महात्मा फुलेजन्म: ११ एप्रिल १८२७ | निधन: २८ नोव्हेंबर १८९०)
  • घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१८ फेब्रुवारी निधन

  • २०२३: तारका रत्न (जन्म: २२ फेब्रुवारी १९८३ )
  • २०१५: डी. रामनाडू (जन्म: ६ जून १९३६ )
  • १९९४: पंडित गोपीकृष्ण (जन्म: २२ ऑगस्ट १९३५ )
  • १९९२: नारायण बेंद्रे (जन्म: २१ ऑगस्ट १९१० )
  • १९६४: जोसेफ-आर्मंड बॉम्बार्डियर (जन्म: १६ एप्रिल १९०७ )
  • १२९४: कुबलाई खान (जन्म: २३ सप्टेंबर १२१५ )