ठळक गोष्टी
-
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
-
सुविचार — देव देश व मानव यांची सेवा करताना जो सर्व त्याग करतो तो कृतार्थ होतो कारण त्यागातच वैभव आहे संचयात नाही (लेखक: डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन)
-
सुविचार — जोपर्यंत दिवा स्वतः भेटत असतो तोपर्यंत त्या दिव्याने दुसरा दिवा पेटवता येतो (लेखक: रवींद्रनाथ टागोर)
-
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
-
सुविचार — सर्व ठिकाणी सत्यवर्तन केल्याशिवाय मानवप्राणी सुखी होणार नाही (लेखक: महात्मा फुले — जन्म: ११ एप्रिल १८२७ | निधन: २८ नोव्हेंबर १८९०)
-
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
-
सुविचार — देव देश व मानव यांची सेवा करताना जो सर्व त्याग करतो तो कृतार्थ होतो कारण त्यागातच वैभव आहे संचयात नाही (लेखक: डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन)
-
सुविचार — जोपर्यंत दिवा स्वतः भेटत असतो तोपर्यंत त्या दिव्याने दुसरा दिवा पेटवता येतो (लेखक: रवींद्रनाथ टागोर)
-
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
-
सुविचार — सर्व ठिकाणी सत्यवर्तन केल्याशिवाय मानवप्राणी सुखी होणार नाही (लेखक: महात्मा फुले — जन्म: ११ एप्रिल १८२७ | निधन: २८ नोव्हेंबर १८९०)
-
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१८ फेब्रुवारी निधन
-
२०२३: तारका रत्न — भारतीय अभिनेते
-
२०१५: डी. रामनाडू — भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते
-
१९९४: पंडित गोपीकृष्ण — कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते.
-
१९९२: नारायण बेंद्रे — भारतीय चित्रकार आणि आधुनिक भारतीय कलेतील प्रमुख कलाकार — पद्मभूषण, पद्मश्री
-
१९६४: जोसेफ-आर्मंड बॉम्बार्डियर — कॅनेडियन उद्योगपती, Bombardier Inc चे संस्थापक
-
१२९४: कुबलाई खान — मंगोल सम्राट