ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
  • सुविचार — सामर्थ्यशाली असणं म्हणजे सभ्य स्त्री सारखं असणं तुम्ही असे आहात हे पटवून द्यायची जेव्हा गरज पडते तेव्हा तुम्ही तसे नसतात (लेखक: मार्गरेट कॅचर)
  • सुविचार — मूर्खांची प्रशंसा केली की त्यांचा मूर्खपणा फोफावू लागतो (लेखक: डब्ल्यू जी बेनहम)
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • सुविचार — चिंतेवर औषध म्हणून दारूपेक्षा काम करणे निश्चितच चांगले (लेखक: थॉमस एडिसन)
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१५ जुलै निधन

  • २००४: बानू कोयाजी (जन्म: २२ ऑगस्ट १९१८ )
  • १९९९: जगदीश गोडबोले
  • १९९९: इंदुताई टिळक
  • १९९८: ताराचंद परमार
  • १९९१: जगन्नाथराव जोशी
  • १९७९: गुस्तावोदियाझ ओर्दाझ
  • १९६७: नारायण श्रीपाद राजहंस, ऊर्फ बालगंधर्व (जन्म: २६ जून १८८८ )
  • १९५८: नुरी अल-सैद (जन्म: डिसेंबर १८८८ )
  • १९५३: गिवरगीस मार इव्हानिओस (जन्म: २१ सप्टेंबर १८८२ )
  • १९१९: एमिल फिशर (जन्म: ९ ऑक्टोबर १८५२ )
  • १९०४: अंतॉनचेकॉव्ह (जन्म: २९ जानेवारी १८६० )
  • १५४२: लिसा डेल जिकॉन्डो (जन्म: १५ जून १४७९ )
  • १२९१: रुडॉल्फ (पहिला) (जन्म: १ मे १२१८ )