सुविचार — साहित्य संगीत नाट्य चित्र यांसारख्या कलांनी माणसाच्या जीवनाला समृद्ध केले आहे मानवाला सुसंस्कृत बनविले आहे परंतु एखादा माणूस साक्षर असून दे… (लेखक: यशवंतराव चव्हाण — जन्म: १२ मार्च १९१३ | निधन: २५ नोव्हेंबर १९८४)
घटना - १२ जून १९३५ — चाको युद्ध — बोलिव्हिया आणि पॅराग्वे यांच्यात युद्धबंदीची वाटाघाटी झाली.
जन्म - १२ जून १९५७ — गीतांजली श्री — हिंदी कादंबरीकार आणि लघुकथा लेखक — आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार
जन्म - १२ जून १९८२ — शैलजा पुजारी — भारतीय वेटलिफ्टर — कॉमनवेल्थ गेम्स सुवर्ण पदक
सुविचार — साहित्य संगीत नाट्य चित्र यांसारख्या कलांनी माणसाच्या जीवनाला समृद्ध केले आहे मानवाला सुसंस्कृत बनविले आहे परंतु एखादा माणूस साक्षर असून दे… (लेखक: यशवंतराव चव्हाण — जन्म: १२ मार्च १९१३ | निधन: २५ नोव्हेंबर १९८४)
घटना - १२ जून १९३५ — चाको युद्ध — बोलिव्हिया आणि पॅराग्वे यांच्यात युद्धबंदीची वाटाघाटी झाली.
जन्म - १२ जून १९५७ — गीतांजली श्री — हिंदी कादंबरीकार आणि लघुकथा लेखक — आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार
जन्म - १२ जून १९८२ — शैलजा पुजारी — भारतीय वेटलिफ्टर — कॉमनवेल्थ गेम्स सुवर्ण पदक
२०१६:— अँडी मरे आणि अँजेलीक्यू केरबर यांना आयटीएफ (इंटरनॅशनल टेनिस फेडेरेशन) ने २०१६ जागतिक विजेते घोषित केले.
२००२:— ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा फाळके पुरस्कार जाहीर.
२००१:— जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तय्यबा च्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाचही अतिरेकी व सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.
१९९१:— मधुकर हिरालाल कनिया यांनी भारताचे २३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९४१:— दुसरे महायुद्ध हंगेरी व रुमानियाने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.