घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
सुविचार — आशावादी असणारा मनुष्य दुःख विसरण्यासाठीच असतो निराशावादी मनुष्य हसण्याचे विसरून जातो (लेखक: अण्णासाहेब पटवर्धन)
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — जर जगाची सुधारणा करायची इच्छा असेल तर प्रथम स्वतःची सुधारणा करा (लेखक: सॉक्रेटिस)
सुविचार — विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नितीविना गती गेली गती विना व्यक्त केले वित्त विना शूद्र खचले इतके अनर्थ एकाअविद्येने केले (लेखक: महात्मा ज्योतिबा फुले)
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
सुविचार — आशावादी असणारा मनुष्य दुःख विसरण्यासाठीच असतो निराशावादी मनुष्य हसण्याचे विसरून जातो (लेखक: अण्णासाहेब पटवर्धन)
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — जर जगाची सुधारणा करायची इच्छा असेल तर प्रथम स्वतःची सुधारणा करा (लेखक: सॉक्रेटिस)
सुविचार — विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नितीविना गती गेली गती विना व्यक्त केले वित्त विना शूद्र खचले इतके अनर्थ एकाअविद्येने केले (लेखक: महात्मा ज्योतिबा फुले)
२०२२:अवधश कौशल— भारतीय सामाजिक कार्यकर्ता आणि शैक्षणिक — पद्मश्री
२०१३:अमर बोस— बोस कॉर्पोरेशनचे संस्थापक
(जन्म: २ नोव्हेंबर १९२९
)
२०१३:प्राण— हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते, खलनायक आणि चरित्र भूमिकांसाठी विशेष प्रसिद्ध — पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता
(जन्म: १२ फेब्रुवारी १९२०
)