ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • सुविचार — आशावादी असणारा मनुष्य दुःख विसरण्यासाठीच असतो निराशावादी मनुष्य हसण्याचे विसरून जातो (लेखक: अण्णासाहेब पटवर्धन)
  • निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
  • सुविचार — जर जगाची सुधारणा करायची इच्छा असेल तर प्रथम स्वतःची सुधारणा करा (लेखक: सॉक्रेटिस)
  • सुविचार — विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नितीविना गती गेली गती विना व्यक्त केले वित्त विना शूद्र खचले इतके अनर्थ एकाअविद्येने केले (लेखक: महात्मा ज्योतिबा फुले)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१२ जुलै निधन

  • २०२२: अवधश कौशल
  • २०१३: अमर बोस (जन्म: २ नोव्हेंबर १९२९ )
  • २०१३: प्राण (जन्म: १२ फेब्रुवारी १९२० )
  • २०१२: दारा सिंग (जन्म: १९ नोव्हेंबर १९२८ )
  • २००१: देवांग मेहता (जन्म: १० ऑगस्ट १९६० )
  • १९९९: राजेंद्रकुमार (जन्म: २० जुलै १९२९ )
  • १९९४: वसंत साठे
  • १९४९: डग्लस हाइड (जन्म: १७ जानेवारी १९६० )
  • १९३२: टॉमस बाटा (जन्म: ३ एप्रिल १८७६ )
  • १९३१: नॅथन सॉडरब्लॉम (जन्म: १५ जानेवारी १८६६ )
  • १९१०: चार्ल्स रॉल्स (जन्म: २७ ऑगस्ट १८७७ )
  • १८९२: अलेक्झांडर कार्टराईट (जन्म: १७ एप्रिल १८२० )
  • १५७६: दाऊद खान करानी