ठळक गोष्टी
सुविचार — मनावर कोणत्याही प्रकारचा ठसा पूर्वग्रह पुसून टाकत मग नेहमी कोरे ठेवण्याचा प्रयत्न करा कोरेपणामुळे तुम्ही आयुष्यातील उत्कटता अनुभव शकाल ( लेखक: ओशो — जन्म: ११ डिसेंबर १९३१ | निधन: १९ जानेवारी १९९० )
घटना - २ सप्टेंबर १९१६ — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
सुविचार — दुःख सोचूनच माणसाला सर्व मिळत असतं ( लेखक: रवींद्रनाथ टागोर )
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
सुविचार — मनुष्य जवळची नम्रता संपली की त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे ( लेखक: अज्ञात )
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
सुविचार — मनावर कोणत्याही प्रकारचा ठसा पूर्वग्रह पुसून टाकत मग नेहमी कोरे ठेवण्याचा प्रयत्न करा कोरेपणामुळे तुम्ही आयुष्यातील उत्कटता अनुभव शकाल ( लेखक: ओशो — जन्म: ११ डिसेंबर १९३१ | निधन: १९ जानेवारी १९९० )
घटना - २ सप्टेंबर १९१६ — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
सुविचार — दुःख सोचूनच माणसाला सर्व मिळत असतं ( लेखक: रवींद्रनाथ टागोर )
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
सुविचार — मनुष्य जवळची नम्रता संपली की त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे ( लेखक: अज्ञात )
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१२ जुलै घटना
२००१: एम. एस. स्वामीनाथन — यांना टिळक पुरस्कार प्रदान.
१९९९: सुनील गावसकर — यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान.
१९९८: फ़ुटबाँल विश्वकरंडक — फ्रान्सने ब्राझिलचा ३-० असा पराभव करुन १९९८ चा फ़ुटबाँल विश्वकरंडक जिंकला.
१९९५: दिलीपकुमार — यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
१९८५: पी. एन. भगवती — भारताचे १७वे सरन्यायाधीश बनले.
१९८२: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) — स्थापना झाली.
१९७९: किरिबाती — देशाला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९६२: द रोलिंग स्टोन्स — यांचा पहिला कार्यक्रम लंडनमधील मार्क्वी क्लबमधे झाला.
१९६१: धरणफुटी, पुणे — पानशेत, खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुरात किमान २,००० लोकांचे निधन तर १ लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले.
१९२०: पनामा कालवा — औपचारिक उदघाटन झाले.
१७९९: रणजित सिंग — यांनी लाहोर ताब्यात घेतले आणि पंजाबचे सम्राट झाले.
१६७४: मराठा साम्राज्य — शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी मित्रत्त्वाचा तह केला.