ठळक गोष्टी
-
घटना - १२ जून १९९३ — पृथ्वीक्षेपणास्त्राची ११ वी चाचणी यशस्वी.
-
जन्म - १२ जून १९५७ — गीतांजली श्री — हिंदी कादंबरीकार आणि लघुकथा लेखक — आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार
-
सुविचार — प्रत्येकाला त्याच्या लायकीप्रमाणे देण्यापेक्षा त्याच्या गरजेप्रमाणे द्यावे (लेखक: कार्ल मार्क्स — जन्म: ५ मे १८१८ | निधन: १४ मार्च १८८३)
-
घटना - १२ जून १९४३ — होलोकॉस्ट — जर्मनीच्या सैन्याने पोलंडमधील ब्रझेझनी येथील ज्यू वस्ती नष्ट केली. सुमारे ११८० ज्यूं लोकांची हत्या करण्यात आली.
-
१२ जून विशेष दिन — जागतिक बालमजुरी विरुद्ध दिन
-
सुविचार — छोट्या पक्षांचे पंख घेऊन तुम्ही गरुडासारखे उड्डाण करू शकणार नाही (लेखक: डब्ल्यू एड्सन कॅन्सल)
-
सुविचार — गरुड हा एकटाच होत असतो एकत्र गुळका करून जमतात ती फक्त मेंढरे (लेखक: जेसी पार्सिबल)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
घटना - १२ जून १९९३ — पृथ्वीक्षेपणास्त्राची ११ वी चाचणी यशस्वी.
-
जन्म - १२ जून १९५७ — गीतांजली श्री — हिंदी कादंबरीकार आणि लघुकथा लेखक — आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार
-
सुविचार — प्रत्येकाला त्याच्या लायकीप्रमाणे देण्यापेक्षा त्याच्या गरजेप्रमाणे द्यावे (लेखक: कार्ल मार्क्स — जन्म: ५ मे १८१८ | निधन: १४ मार्च १८८३)
-
घटना - १२ जून १९४३ — होलोकॉस्ट — जर्मनीच्या सैन्याने पोलंडमधील ब्रझेझनी येथील ज्यू वस्ती नष्ट केली. सुमारे ११८० ज्यूं लोकांची हत्या करण्यात आली.
-
१२ जून विशेष दिन — जागतिक बालमजुरी विरुद्ध दिन
-
सुविचार — छोट्या पक्षांचे पंख घेऊन तुम्ही गरुडासारखे उड्डाण करू शकणार नाही (लेखक: डब्ल्यू एड्सन कॅन्सल)
-
सुविचार — गरुड हा एकटाच होत असतो एकत्र गुळका करून जमतात ती फक्त मेंढरे (लेखक: जेसी पार्सिबल)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१२ जुलै घटना
-
२००१: एम. एस. स्वामीनाथन — यांना टिळक पुरस्कार प्रदान.
-
१९९९: सुनील गावसकर — यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान.
-
१९९८: फ़ुटबाँल विश्वकरंडक — फ्रान्सने ब्राझिलचा ३-० असा पराभव करुन १९९८ चा फ़ुटबाँल विश्वकरंडक जिंकला.
-
१९९५: दिलीपकुमार — यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
-
१९८५: पी. एन. भगवती — भारताचे १७वे सरन्यायाधीश बनले.
-
१९८२: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) — स्थापना झाली.
-
१९७९: किरिबाती — देशाला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.
-
१९६२: द रोलिंग स्टोन्स — यांचा पहिला कार्यक्रम लंडनमधील मार्क्वी क्लबमधे झाला.
-
१९६१: धरणफुटी, पुणे — पानशेत, खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुरात किमान २,००० लोकांचे निधन तर १ लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले.
-
१९२०: पनामा कालवा — औपचारिक उदघाटन झाले.
-
१७९९: रणजित सिंग — यांनी लाहोर ताब्यात घेतले आणि पंजाबचे सम्राट झाले.
-
१६७४: मराठा साम्राज्य — शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी मित्रत्त्वाचा तह केला.