सुविचार — साहित्य संगीत नाट्य चित्र यांसारख्या कलांनी माणसाच्या जीवनाला समृद्ध केले आहे मानवाला सुसंस्कृत बनविले आहे परंतु एखादा माणूस साक्षर असून दे… (लेखक: यशवंतराव चव्हाण — जन्म: १२ मार्च १९१३ | निधन: २५ नोव्हेंबर १९८४)
सुविचार — कोणासमोर मान सुकविणे ही अतिशय दुखकारक क्लेशदायक कृती आहे जो भारताच्या राजकारणाची धुरावाही तो आकुंचित मनाचा असता कामा नये खराखुरा समाज प्रवर… (लेखक: श्री अरविंदो)
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — मनाने खचून न जाता आलेल्या अपयशाचा स्वीकार करणे ही ध्येयाची सर्वात मोठी कसोटी आहे (लेखक: रॉबर्ट ग्रीन)
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
सुविचार — साहित्य संगीत नाट्य चित्र यांसारख्या कलांनी माणसाच्या जीवनाला समृद्ध केले आहे मानवाला सुसंस्कृत बनविले आहे परंतु एखादा माणूस साक्षर असून दे… (लेखक: यशवंतराव चव्हाण — जन्म: १२ मार्च १९१३ | निधन: २५ नोव्हेंबर १९८४)
सुविचार — कोणासमोर मान सुकविणे ही अतिशय दुखकारक क्लेशदायक कृती आहे जो भारताच्या राजकारणाची धुरावाही तो आकुंचित मनाचा असता कामा नये खराखुरा समाज प्रवर… (लेखक: श्री अरविंदो)
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — मनाने खचून न जाता आलेल्या अपयशाचा स्वीकार करणे ही ध्येयाची सर्वात मोठी कसोटी आहे (लेखक: रॉबर्ट ग्रीन)
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
१९९९:— अग्नी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली.
१९९२:— चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक भालजी पेंढारकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.
१९८६:— हॅलेचा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ येत साडेसहा कोटी किलोमीटर अंतरावरून गेला.
१९७९:— युगांडाचे हुकूमशहा इदी अमीन सत्ता सोडून पळून गेले.
१९७६:— ऍपल कंपनीचे ऍपल १ हे कॉम्पुटर तयार झाले.
१९७०:— अपोलो-१३ यानाचे प्रक्षेपण झाले.
१९१९:— इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली.
जन्म
१९५१:रोहिणी हटंगडी— अभिनेत्री
१८६९:कस्तुरबा गांधी— भारतीय राजकीय कार्यकर्त्या, महात्मा गांधी यांच्या पत्नी
(निधन: २२ फेब्रुवारी १९४४
)
१८२७:महात्मा फुले— भारतीय श्रेष्ठ समाजसुधारक
(निधन: २८ नोव्हेंबर १८९०
)
१७५५:जेम्स पार्किन्सन— पार्किन्सन आजाराचे संशोधक
(निधन: २१ डिसेंबर १८२४
)
निधन
२००९:विष्णू प्रभाकर— भारतीय लेखक, कादंबरीकार, नाटककार आणि साहित्यविश्वातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व — पद्मभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार
(जन्म: २१ जून १९१२
)
२०००:कमल रणदिवे— भारतीय शास्त्रज्ञ, कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ — पद्म भूषण
(जन्म: ८ नोव्हेंबर १९१७
)