ठळक गोष्टी
-
सुविचार — केवळ पुस्तके वाचून ढिगारवर ज्ञान साठवणे म्हणजे विद्यानगरी ते ज्ञान जीवनात उतरविणे म्हणजे खरी विद्या (लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन)
-
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
-
सुविचार — मला वाटते देशाभिमान हा दानधर्मासारखा आहे त्याची सुरुवात घरापासून होते (लेखक: हेन्री जॉन्सन लिंकन)
-
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
-
सुविचार — आपली थोर भारत माता हीच आपली आराध्य देवता असली पाहिजे (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
-
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — केवळ पुस्तके वाचून ढिगारवर ज्ञान साठवणे म्हणजे विद्यानगरी ते ज्ञान जीवनात उतरविणे म्हणजे खरी विद्या (लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन)
-
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
-
सुविचार — मला वाटते देशाभिमान हा दानधर्मासारखा आहे त्याची सुरुवात घरापासून होते (लेखक: हेन्री जॉन्सन लिंकन)
-
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
-
सुविचार — आपली थोर भारत माता हीच आपली आराध्य देवता असली पाहिजे (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
-
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१० एप्रिल
-
२०२४: इस्रायल-हमास युद्ध — गाझामध्ये इस्त्रायली हवाई हल्ल्यात हमासचे अध्यक्ष इस्माईल हनीयेह यांच्या तीन मुलांचे निधन.
-
१९७०: — पॉल मेकार्टनीने व्यक्तिगत आणि व्यावसायिक कारणास्तव द बीटल्स सोडण्याचे जाहीर केले.
-
१९१२: — इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन बंदरातून टायटॅनिक जहाजाने पहिल्या आणि शेवटच्या प्रवासाला सुरवात केली.
-
१९५२: नारायण राणे — भारतीय राजकारणी
-
१८९४: घनश्यामदास बिर्ला — भारतीय उद्योगसमूह उभारणारे दूरदर्शी उद्योगपती व समाजसेवक. — पद्म विभूषण
-
१९९५: मोरारजी देसाई — भारताचे ४थे पंतप्रधान
-
१९६५: पंजाबराव देशमुख — विदर्भातील सामाजिक नेते, शिक्षण प्रसारक