ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
  • सुविचार — दुःख भोगण्यास नैतिक ध्येय लागते आणि आनंद फोकण्यास अध्यात्मिक धैर्य लागते (लेखक: के के गर्ग)
  • सुविचार — उपकाराचे ओझे शिरावर घेऊ नका ही एक जीवन जगण्याची महान आणि उत्कृष्ट कला आहे (लेखक: टी फुलर)
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • सुविचार — एखाद्या व्यक्तीचे खरे मूल्यांकन स्थैर्यकाळात तो कसा राहतो या उलट संकट काळात कसा वागतो यावर अवलंबून आहे (लेखक: मार्टिन ल्युथर किंग ज्यू)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१ नोव्हेंबर जन्म

  • १९८७: इलियाना डिक्रूझ
  • १९७४: वी. वी. एस. लक्ष्मण
  • १९७३: ऐश्वर्या राय
  • १९६३: नीता अंबानी
  • १९६०: टीम कूक
  • १९५३: जॅन डेव्हिस
  • १९४५: नरेंद्र दाभोलकर (निधन: २० ऑगस्ट २०१३ )
  • १९४०: रमेश चंद्र लाहोटी (निधन: २३ मार्च २०२२ )
  • १९३४: देबी घोसाल (निधन: ५ ऑगस्ट २०२२ )
  • १९३२: अरुण कोलटकर (निधन: २५ सप्टेंबर २००४ )
  • १९२६: यशवंत देव
  • १९२१: शरद तळवलकर (निधन: २१ ऑगस्ट २००१ )
  • १८९३: इंदुभूषण बॅनर्जी (निधन: १३ नोव्हेंबर १९५६ )
  • १८७९: पाल टेलिकी (निधन: ३ एप्रिल १९४१ )