घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
सुविचार — विद्या प्रज्ञा करुणाशील आणि मैत्री या पंचशील तत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनविले पाहिजे आणि या मार्गाने एकट्याने जावे लागले… (लेखक: महाजनो येण गतः संपत)
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
सुविचार — हल्ला करणाऱ्या शत्रूला भिऊ नकोस पण स्तुती करणाऱ्या मित्रापासून नेहमी सावध राहा (लेखक: नेपोलियन बोनापार्ट)
सुविचार — कोणतीही गोष्ट तोडून ट**** सोपे असते पण जोडण्याकरिता कौशल्य व सावधगिरी लागते (लेखक: महात्मा गांधी)
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
सुविचार — विद्या प्रज्ञा करुणाशील आणि मैत्री या पंचशील तत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनविले पाहिजे आणि या मार्गाने एकट्याने जावे लागले… (लेखक: महाजनो येण गतः संपत)
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
सुविचार — हल्ला करणाऱ्या शत्रूला भिऊ नकोस पण स्तुती करणाऱ्या मित्रापासून नेहमी सावध राहा (लेखक: नेपोलियन बोनापार्ट)
सुविचार — कोणतीही गोष्ट तोडून ट**** सोपे असते पण जोडण्याकरिता कौशल्य व सावधगिरी लागते (लेखक: महात्मा गांधी)
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
२०२२:मंकीपॉक्स रोगराई २०२२— भारताने केरळमध्ये मंकीपॉक्स रोगामुळे झालेल्या पहिल्या मृत्यूची अधिकृत नोंद केली.
२००८:के२ शिखर— ११ पर्वतारोहणांचा जगातील दुसऱ्या उंच शीखरावर निधन झाले.
२००८:बीजिंग-टियांजिन इंटरसिटी रेल्वे— जगातील सर्वात वेगवान प्रवासी रेल्वेची सेवा सुरु.
२००१:पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ— स्थापना.
१९९६:राजकुमार— कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते, निर्माते, यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
१९९४:भारतीय रेल्वे— प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली.
१९८१:एम.टी.व्ही. (MTV)— चॅनलचे अमेरिकेत प्रसारण सुरु झाले.
१९८०:विग्डीस फिनबोगाडोत्तिर— या आइसलँड देशाच्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या, आणि जगातील पहिल्या लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या महिला राष्ट्रप्रमुख बनल्या.