घटना - १२ जून १९४३ — होलोकॉस्ट — जर्मनीच्या सैन्याने पोलंडमधील ब्रझेझनी येथील ज्यू वस्ती नष्ट केली. सुमारे ११८० ज्यूं लोकांची हत्या करण्यात आली.
घटना - १२ जून १९९६ — एच. डी. देवेगौडा — यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.
घटना - १२ जून १९३५ — चाको युद्ध — बोलिव्हिया आणि पॅराग्वे यांच्यात युद्धबंदीची वाटाघाटी झाली.
सुविचार — खरे यश मिळवण्यासाठी स्वतःला चार प्रश्न विचारा का? का नाही? मी का नाही? आता का नाही? (लेखक: जेम्स आलं)
सुविचार — आपले विचार दारिद्र्य असले की आपण कंगाल बनतो (लेखक: इमर्सन)
सुविचार — संपूर्ण जग हातात तलवार घेऊन तुमच्या विरुद्ध उभे राहिले तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामध्ये आहे हे लक्षात ठेवा (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
घटना - १२ जून १९४३ — होलोकॉस्ट — जर्मनीच्या सैन्याने पोलंडमधील ब्रझेझनी येथील ज्यू वस्ती नष्ट केली. सुमारे ११८० ज्यूं लोकांची हत्या करण्यात आली.
घटना - १२ जून १९९६ — एच. डी. देवेगौडा — यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.
घटना - १२ जून १९३५ — चाको युद्ध — बोलिव्हिया आणि पॅराग्वे यांच्यात युद्धबंदीची वाटाघाटी झाली.
सुविचार — खरे यश मिळवण्यासाठी स्वतःला चार प्रश्न विचारा का? का नाही? मी का नाही? आता का नाही? (लेखक: जेम्स आलं)
सुविचार — आपले विचार दारिद्र्य असले की आपण कंगाल बनतो (लेखक: इमर्सन)
सुविचार — संपूर्ण जग हातात तलवार घेऊन तुमच्या विरुद्ध उभे राहिले तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामध्ये आहे हे लक्षात ठेवा (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
२०२२:मंकीपॉक्स रोगराई २०२२— भारताने केरळमध्ये मंकीपॉक्स रोगामुळे झालेल्या पहिल्या मृत्यूची अधिकृत नोंद केली.
२००८:के२ शिखर— ११ पर्वतारोहणांचा जगातील दुसऱ्या उंच शीखरावर निधन झाले.
२००८:बीजिंग-टियांजिन इंटरसिटी रेल्वे— जगातील सर्वात वेगवान प्रवासी रेल्वेची सेवा सुरु.
२००१:पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ— स्थापना.
१९९६:राजकुमार— कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते, निर्माते, यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
१९९४:भारतीय रेल्वे— प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली.
१९८१:एम.टी.व्ही. (MTV)— चॅनलचे अमेरिकेत प्रसारण सुरु झाले.
१९८०:विग्डीस फिनबोगाडोत्तिर— या आइसलँड देशाच्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या, आणि जगातील पहिल्या लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या महिला राष्ट्रप्रमुख बनल्या.