ठळक गोष्टी
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
सुविचार — बुद्धिमान असणाऱ्या व्यक्तीशी स्पर्धा चालेल पण मूर्खा बरोबर मित्रता योग्य नाही ( लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२ )
सुविचार — जो खरा तो संस्कृत असतो त्याला वैरी नसतात ( लेखक: सी एफ डौल )
सुविचार — जे कधीच प्रश्न विचारीत नाही तो काहीच शिकवू शकत नाही ( लेखक: टी फुलर )
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
घटना - २ सप्टेंबर १९१६ — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
सुविचार — बुद्धिमान असणाऱ्या व्यक्तीशी स्पर्धा चालेल पण मूर्खा बरोबर मित्रता योग्य नाही ( लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२ )
सुविचार — जो खरा तो संस्कृत असतो त्याला वैरी नसतात ( लेखक: सी एफ डौल )
सुविचार — जे कधीच प्रश्न विचारीत नाही तो काहीच शिकवू शकत नाही ( लेखक: टी फुलर )
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
घटना - २ सप्टेंबर १९१६ — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
९ नोव्हेंबर घटना
२०००: — उत्तराखंड उच्च न्यायालयाची स्थापना.
१९९७: — साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठान चा जनस्थान पुरस्कार प्रदान.
१९८८: — मुंबईतील भारत पेट्रोलियमच्या शुद्धीकरण संकुलातील दुर्घटना, भीषण आगीत १२ जण मृत्युमुखी.
१९६७: — रोलिंग स्टोन मासिकांचा पहिला अंक प्रकाशित झाला.
१९६५: — इलेक्ट्रिसिटी ग्रिड खराब झाल्याने न्यूयॉर्क शहरासह पूर्व अमेरिकेतील बऱ्याच भागाचा वीजपुरवठा १२ तास खंडित झाला.
१९६०: — रॉबर्ट मॅकनामारा हे फोर्ड मोटर कंपनीचे अध्यक्ष बनले.
१९५३: — कंबोडियाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९४७: — भारत सरकारने जूनागढ संस्थान बरखास्त करुन ताब्यात घेतले.
१९३७: — जपानी सैन्याने चीनमधील शांघाय शहराचा ताबा घेतला.
१९२३: — दिनचर्या नावाचे एक पत्र दतात्रय गणेशजी यांनी पुण्यात सुरु केले.
१९०६: — आपल्या कार्यकालात देशाबाहेर जाणारे थिओडोर रुझव्हेल्ट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांनी पनामा कालव्याला भेट दिली.