ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • सुविचार — जीभ हळू चालवा आणि डोळे जलद चालवा (लेखक: सर्व्हेंटास)
  • निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
  • सुविचार — प्रार्थनेमध्ये अंतरिक्ष भावनेशिवाय शब्द असण्यापेक्षा शब्दाशिवाय आंतरिक भावना असणे अधिक उपयोगी असते (लेखक: अलेक्झांडर एम होल्कोव)
  • सुविचार — जीवन म्हणजे अनंत आव्हान प्रदीर्घ साहस्व पात्रतेची कसोटी होय (लेखक: रवींद्रनाथ टागोर)
  • घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

८ जानेवारी

घटना

  • २००१:
  • १९४७: राजस्थान विद्यापीठ

जन्म

  • १९४४: सुनील कांती रॉय (निधन: ८ मे २०२२ )
  • १९३१: तरुण मजुमदार (निधन: ४ जुलै २०२२ )
  • १९२६: केलुचरण महापात्रा (निधन: ७ एप्रिल २००४ )

निधन

  • १९९४: श्री. चंद्रशेखर सरस्वती
  • १८८४: केशुब चंद्र सेन (जन्म: १९ नोव्हेंबर १८३८ )
  • १६४२: गॅलेलिओ गॅलिली (जन्म: १५ फेब्रुवारी १५६४ )