ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
  • सुविचार — मनुष्य जवळची नम्रता संपली की त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे (लेखक: अज्ञात)
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • सुविचार — प्रत्येक क्षण सोनेरी असतो फक्त ते पारखणारी नजर हवी (लेखक: हेन्री मिलर)
  • जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
  • सुविचार — ज्यांना स्वतःच काही करायचे नाही त्यांना मदत करण्यात अर्थ नाही ज्याला वर जायची इच्छाच नाही त्याला तुम्ही शिडीवर चढवू शकणार नाही (लेखक: अँड्रय़ू कर्णिगी)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

८ एप्रिल जन्म

  • १९७९: अमित त्रिवेदी
  • १९५०: विजय मोहंती (निधन: २० जुलै २०२० )
  • १९३८: कोफी अन्नान
  • १९२८: रणजित देसाई (निधन: ६ मार्च १९९२ )
  • १९२४: कुमार गंधर्व (निधन: १२ जानेवारी १९९२ )
  • १८९२: मेरी पिकफोर्ड (निधन: २९ मे १९७९ )
  • १८९२: रिचर्ड न्यूट्रा (निधन: १६ एप्रिल १९७० )
  • १३३६: तैमूरलंग (निधन: १४ फेब्रुवारी १४०५ )