सुविचार — स्वतःच्या वाट्याला दुःखाचे काटे असले तरीही दुसऱ्याला सुखद फुले देणे हे मानवी कर्तव्य आहे (लेखक: ग द पाळंदे)
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
सुविचार — सकाळच्या हवेवरून दिवसाची कल्पना करता येते त्याचप्रमाणे बालपणीच्या आयुष्यावरून माणसाच्या जीवनाची कल्पना करता येते (लेखक: जॉन मिल्टन — जन्म: ९ डिसेंबर १६०८ | निधन: ८ नोव्हेंबर १६७४)
सुविचार — स्वतःवर प्रभुत्व असल्याशिवाय इतरांवर प्रभुत्व गाजविणे हे ब्रह्माचे व विराशाचे ठरणारे असते (लेखक: महात्मा गांधी)
सुविचार — स्वतःच्या वाट्याला दुःखाचे काटे असले तरीही दुसऱ्याला सुखद फुले देणे हे मानवी कर्तव्य आहे (लेखक: ग द पाळंदे)
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
सुविचार — सकाळच्या हवेवरून दिवसाची कल्पना करता येते त्याचप्रमाणे बालपणीच्या आयुष्यावरून माणसाच्या जीवनाची कल्पना करता येते (लेखक: जॉन मिल्टन — जन्म: ९ डिसेंबर १६०८ | निधन: ८ नोव्हेंबर १६७४)
सुविचार — स्वतःवर प्रभुत्व असल्याशिवाय इतरांवर प्रभुत्व गाजविणे हे ब्रह्माचे व विराशाचे ठरणारे असते (लेखक: महात्मा गांधी)
२०००:— थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते केन्द्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९९९:— जर्मनीची लॉनटेनिसपटू स्टेफी ग्राफ हिला ऑलिम्पिक ऑर्डर या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
१९९२:— अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली. त्यामुळे उसळलेल्या दंगलीत सुमारे १,५०० लोक ठार झाले.
१९८१:— डॉ. एस. झेड. कासिम यांच्या नेतृत्त्वाखाली पोलर सर्कल या जहाजातून भारताची तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा बंदरातून रवाना झाली.
१९७८:— स्पेनने सार्वमत चाचणीच्या कौलावरुन नवीन संविधान अंगीकारले.
१९७१:— भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले.
१९१७:— फिनलँड रशियापासुन स्वतंत्र झाला.
१८९७:— परवाना टॅक्सीकॅब सुरु करणारे लंडन हे जगातील पहिले शहर ठरले.
१८७७:— द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राच्या प्रकाशनास सुरूवात झाली.
१७६८:— एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.