ठळक गोष्टी
-
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
-
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
-
सुविचार — सुख हे अत्तराच्या सुगंधाप्रमाणे आहे जे दुसऱ्यावर शिंपडले असता स्वतःवरही शिंपडले जाते (लेखक: भगवान गौतम बुद्ध)
-
सुविचार — शक्ती पेक्षा युक्ती महान व त्यापेक्षा प्रेम सर्वात महान असते (लेखक: राजर्षी शाहू महाराज)
-
निधन - २ सप्टेंबर २०२२ — टी. व्ही. शंकरनारायणन — भारतीय शास्त्रीय गायक — पद्मभूषण (जन्म: ७ मार्च १९४५)
-
सुविचार — माणसाचे ज्ञान त्याच्या लायकीचा पुरावा देते त्याचा वर्ण नव्हे (लेखक: डॉक्टर जॉर्ज वॉशिंग्टन काव्हर)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
-
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
-
सुविचार — सुख हे अत्तराच्या सुगंधाप्रमाणे आहे जे दुसऱ्यावर शिंपडले असता स्वतःवरही शिंपडले जाते (लेखक: भगवान गौतम बुद्ध)
-
सुविचार — शक्ती पेक्षा युक्ती महान व त्यापेक्षा प्रेम सर्वात महान असते (लेखक: राजर्षी शाहू महाराज)
-
निधन - २ सप्टेंबर २०२२ — टी. व्ही. शंकरनारायणन — भारतीय शास्त्रीय गायक — पद्मभूषण (जन्म: ७ मार्च १९४५)
-
सुविचार — माणसाचे ज्ञान त्याच्या लायकीचा पुरावा देते त्याचा वर्ण नव्हे (लेखक: डॉक्टर जॉर्ज वॉशिंग्टन काव्हर)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
५ मे
-
१९९९: — दक्षिण पाकिस्तानातील हडप्पा केलेल्या उत्खननात पुरातत्त्ववेत्त्यांना सर्वात प्राचीन लिपीचे अवशेष मिळाले.
-
१९९७: — जयदीप आमरे या साडेपाचवर्षीय बालकाने गोव्यातील मांडवी नदी पोहून पार केली. एवढ्या छोट्या बालकाने ही नदी पोहून पार करण्याची ही पहिलीच घटना आहे.
-
१९६४: — युरोप परिषदेने ५ मे हा युरोप दिन घोषित केला.
-
१९५५: — पश्चिम जर्मनीला सार्वभौमत्व प्राप्त झाले.
-
१९३६: — इटालियन सैन्याने इथिओपियातील आदिसअबाबा शहराचा ताबा घेतला.
-
१९०१: — पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
-
१२६०: — कुबलाई खान हा मंगोलियाचा सम्राट बनला.
-
१९१६: ग्यानी झैलसिंग — भारताचे ७वे राष्ट्रपती
-
१८१८: कार्ल मार्क्स — जर्मन तत्वज्ञ आणि कम्युनिझमचे प्रणेते
-
२००६: नौशाद अली — ज्येष्ठ संगीत दिगदर्शक
-
१९८९: नवल होर्मुसजी टाटा — भारतीय उद्योगपती आणि टाटा समूहातील प्रमुख उद्योगनेते — पद्मभूषण
-
१९१८: त्र्यंबक बापूजी ठोमरे — बालकवी, निसर्गकवी