ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
  • सुविचार — ज्ञानी माणसाबरोबर एकदाच केलेले संभाषण हे दहा वर्ष पुस्तकाचा अभ्यास करण्यापेक्षा जास्त सरस आहे (लेखक: हेन्री वर्ड्सवर्ड लॉगफेलो)
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • सुविचार — खरा धर्म हा दुर्बल आणि दुर्दम्य आसक्तींना घालून मन निर्मळ करतो (लेखक: बेंजामिन विक्टर)
  • सुविचार — उत्तम रीतीने जीवन जगणाऱ्या माणसाविषयी जगभर आदरभावच असतो अशा लोकांविषयी अखिल मानवतेला अभिमान असतो मानवतेचे ते भूषणच ठरतात (लेखक: अज्ञात)
  • घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

५ ऑगस्ट जन्म

  • १९८७: जेनेलिया डिसोझा
  • १९७४: काजोल
  • १९७२: अकिब जावेद
  • १९७१: वाल्डिस डोम्ब्रोव्स्कीस
  • १९६९: वेंकटेश प्रसाद
  • १९५०: महेंद्र कर्मा (निधन: २५ मे २०१३ )
  • १९४७: टोनी ओपाथा (निधन: ११ सप्टेंबर २०२० )
  • १९४२: जो बॉयड
  • १९३३: विजया राजाध्यक्ष
  • १९३०: नील आर्मस्ट्राँग (निधन: २५ ऑगस्ट २०१२ )
  • १९१५: शिवमंगल सिंग सुमन (निधन: २७ नोव्हेंबर २००२ )
  • १८९०: दत्तो वामन पोतदार (निधन: ६ ऑक्टोबर १९७९ )
  • १८५८: वासुदेवशास्त्री खरे (निधन: ११ जून १९२४ )
  • १८२७: डियोडोरो डा फोन्सेका (निधन: २३ ऑगस्ट १८९२ )
  • १४६१: अलेक्झांडर जेगीलॉन (निधन: १९ ऑगस्ट १५०६ )