सुविचार — जो तो हुकूम फर्माऊ इच्छितो हुकूम पाळायला कोणीच राजे नाही प्राचीन काळाच्या त्या अद्भुत ब्रह्मचार्य आश्रमाच्या लोकांनीच हा अनर्थ ओढावला आहे आ… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
सुविचार — काव्य हे फेसाप्रमाणे नवे असावे आणि खडका प्रमाणे जुने असावे (लेखक: इमर्सन)
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
सुविचार — थोर पुरुष दुसऱ्यांचे सुभाषिते निर्भयपणे वापरतात जर दुसऱ्या लेखकाचे चांगले वाचन हाताशी असेल तर ती स्वतःची कल्पनाशक्ती चालविण्याच्या भानगडीत… (लेखक: इमर्सन)
सुविचार — जो तो हुकूम फर्माऊ इच्छितो हुकूम पाळायला कोणीच राजे नाही प्राचीन काळाच्या त्या अद्भुत ब्रह्मचार्य आश्रमाच्या लोकांनीच हा अनर्थ ओढावला आहे आ… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
सुविचार — काव्य हे फेसाप्रमाणे नवे असावे आणि खडका प्रमाणे जुने असावे (लेखक: इमर्सन)
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
सुविचार — थोर पुरुष दुसऱ्यांचे सुभाषिते निर्भयपणे वापरतात जर दुसऱ्या लेखकाचे चांगले वाचन हाताशी असेल तर ती स्वतःची कल्पनाशक्ती चालविण्याच्या भानगडीत… (लेखक: इमर्सन)
२०००:— अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. - १० या मराठी उपग्रह वाहिनीचे सह्याद्री असे नामकरण करण्यात आले.
१९५७:— कम्युनिस्ट पक्षाने भारतात प्रथमच केरळमध्ये निवडणूका जिंकल्या आणि इ. एम. एस. नंबुद्रीपाद हे केरळचे मुख्यमंत्री झाले.
१६७९:— राजारामास पकडण्यासाठी झुल्फिकारखानाने रायगडास वेढा दिला असता राजाराम रायगडावरुन प्रतापगडास गेला. पुढे प्रतापगडासही शत्रूने वेढा दिल्यावर राजारामास पन्हाळगडावर जावे लागले.
१६६३:— दहा हजार फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार शाहिस्तेखान याच्यावर शिवाजी महाराजांनी दोनशे स्वारांसह अकस्मात छापा घातला. शाहिस्तेखान खिडकीतुन पळून गेल्याने बचावला; मात्र पळुन जाण्याच्या प्रयत्न करताना त्याची तीन बोटे तुटली. या प्रसंगापासून मराठीत जिवावरचे बोटावर निभावले हा शब्दप्रयोग रुढ झाला.