ठळक गोष्टी
-
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
-
सुविचार — छोट्या छोट्या गोष्टीची महत्त्व ज्याला समजते तो माणूस असतो (लेखक: रस्किन)
-
सुविचार — उच्चारावरून विद्वता आवाजावरून नम्रता आणि वर्तनावरूनशील समजतो (लेखक: पंडित जवाहरलाल नेहरू)
-
घटना - २ सप्टेंबर १९१६ — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
-
सुविचार — बैलाला शिंगाने पकडता येते तर माणसाला जिभेने (लेखक: अज्ञात)
-
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
-
सुविचार — छोट्या छोट्या गोष्टीची महत्त्व ज्याला समजते तो माणूस असतो (लेखक: रस्किन)
-
सुविचार — उच्चारावरून विद्वता आवाजावरून नम्रता आणि वर्तनावरूनशील समजतो (लेखक: पंडित जवाहरलाल नेहरू)
-
घटना - २ सप्टेंबर १९१६ — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
-
सुविचार — बैलाला शिंगाने पकडता येते तर माणसाला जिभेने (लेखक: अज्ञात)
-
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
३० जून निधन
-
२०२१: राज कौशल — भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते
-
२००७: साहिबसिंह वर्मा — दिल्लीचे ४थे मुख्यमंत्री
-
१९९९: कृ. ब. निकुंब — मराठी कवी
-
१९९७: राजाभाऊ साठे — शास्त्रोक्त व नाट्यसंगीत गायक
-
१९९४: बाळ कोल्हटकर — नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक
-
१९९२: डॉ. वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे — साहित्यिक, वक्ते समीक्षक
-
१९७४: अल्बर्टा विल्यम्स किंग — अमेरिकन नागरी हक्क संघटक, मार्टिन ल्यूथर किंग (जूनियर) यांची आई
-
१९६१: ली डी फॉरेस्ट — अमेरिकन अभियंते आणि शैक्षणिक, ऑडियन ट्यूबचे संशोधक
-
१९१९: जॉनविल्यम स्टूट रॅले — ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ — नोबेल पारितोषिक
-
१९१७: दादाभाई नौरोजी — भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळवणारे पहिले भारतीय