ठळक गोष्टी
-
सुविचार — उथळ विचारांची लोक नशिबावर भरवसा ठेवतात तर शहाणी व करारी माणसे कार्यकारभरावर विश्वास ठेवतात (लेखक: इमर्सन)
-
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
-
सुविचार — भूक तहान आणि थंडी यापेक्षाही गर्वाचे दुष्परिणाम अधिक भयंकर आहेत (लेखक: डब्ल्यू होन)
-
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
-
निधन - २ सप्टेंबर २०२२ — टी. व्ही. शंकरनारायणन — भारतीय शास्त्रीय गायक — पद्मभूषण (जन्म: ७ मार्च १९४५)
-
सुविचार — आपण जे काही असतो ते आपल्या विचारांचा परिणाम असतो (लेखक: भगवान गौतम बुद्ध)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — उथळ विचारांची लोक नशिबावर भरवसा ठेवतात तर शहाणी व करारी माणसे कार्यकारभरावर विश्वास ठेवतात (लेखक: इमर्सन)
-
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
-
सुविचार — भूक तहान आणि थंडी यापेक्षाही गर्वाचे दुष्परिणाम अधिक भयंकर आहेत (लेखक: डब्ल्यू होन)
-
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
-
निधन - २ सप्टेंबर २०२२ — टी. व्ही. शंकरनारायणन — भारतीय शास्त्रीय गायक — पद्मभूषण (जन्म: ७ मार्च १९४५)
-
सुविचार — आपण जे काही असतो ते आपल्या विचारांचा परिणाम असतो (लेखक: भगवान गौतम बुद्ध)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२९ मार्च
-
१९७४: मरिनर प्रोग्राम — नासाचे मरिनर १० अंतराळयान बुध ग्रहापर्यंत पोहोचणारे पहिले अंतराळयान ठरले.
-
१९६८: — महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना.
-
१९३९: सुरमा भोपाली — भारतीय विनोदी अभिनेते
-
१९२६: बाळ गाडगीळ — अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक
-
१९९७: पुपुल जयकर — सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या
-
१९६४: वत्स जोशी — इतिहाससंशोधक