२९ एप्रिल
-
१९९१: — बांगलादेशच्या दक्षिण भागातील चितगाव जिल्ह्यातील भीषण चक्रीवादळाने सुमारे १,३८,०००लोकांचा बळी घेतला तर सुमारे कोटी लोक बेघर झाले.
-
१९८६: — लॉस एंजेल्स सेंट्रल लायब्ररीतील आग लागल्यामुळे सुमारे ४,००,००० पुस्तक नष्ट झाले.
-
१९४५: दुसरे महायुद्ध — इटलीतील जर्मन सैन्याने दोस्त राष्ट्रांपुढे बिनशर्त शरणागती पत्करली.
-
१८४८: राजा रविवर्मा — चित्रकार
-
२०२०: इरफान खान — भारतीय अभिनेते — पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
-
१९६०: पं. बाळकृष्ण शर्मा — हिंदी कवी