ठळक गोष्टी
  • सुविचार — प्रत्येकासमोर आपले अंतकरण उघडे करू नये नाहीतर सारेच हातातून जाते (लेखक: सिसेरो)
  • सुविचार — चुका होणे स्वाभाविक आहे झालेली चूक कबूल केली तरच आपली प्रगती होऊ शकते आपली झालेली चूक जो झाकण्याचा प्रयत्न करतो त्याची अधोगती होते (लेखक: महात्मा गांधी)
  • घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
  • सुविचार — जीवनाबद्दल काहीतरी सांगणारा ध्वनी जेव्हा पाणी पडतो तेव्हा तो कर्णकटून नसतो (लेखक: अल्फ्रेड टेनिसन)
  • घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२७ मे निधन

  • २०२१: पॉल श्लुटर (जन्म: ३ एप्रिल १९२९ )
  • २०१३: जगजितसिंह लयलपुरी (जन्म: १० एप्रिल १९१७ )
  • २००७: एड यॉस्ट (जन्म: ३० जून १९१९ )
  • १९९८: मिनू मसानी (जन्म: २० नोव्हेंबर १९०५ )
  • १९९४: लक्ष्मणशास्त्री जोशी (जन्म: २७ जानेवारी १९०१ )
  • १९८६: अरविंद मंगरुळकर
  • १९८६: अजोय मुखर्जी (जन्म: १५ एप्रिल १९०१ )
  • १९६४: पं. जवाहरलाल नेहरू (जन्म: १४ नोव्हेंबर १८८९ )
  • १९४२: चेन डक्सिउ (जन्म: ८ ऑक्टोबर १८७९ )
  • १९३५: रमाबाई भीमराव आंबेडकर
  • १९२६: पॉल चेटर (जन्म: ८ सप्टेंबर १८४६ )
  • १९१९: कंदुकुरी वीरेसालिंगम (जन्म: १६ एप्रिल १८४८ )
  • १९१०: रॉबर्ट कोच (जन्म: ११ डिसेंबर १८४३ )