घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
सुविचार — ज्याप्रमाणे एखादी लहानशी मेणबत्ती ही बहुतांलचा अंधार घालविते त्याचप्रमाणे तुमची सतकृत्ये ही जगात प्रभाव पडत असते (लेखक: विल्यम शेक्सपियर — जन्म: २३ एप्रिल १५६४ | निधन: २३ एप्रिल १६१६)
सुविचार — जे दुसऱ्याचे गुण जाणतो त्यालाच खरा सुखाची गुरुकिल्ली लाभली असे समजावे (लेखक: गटे)
सुविचार — तीक्ष्दारीच्या तलवारीपेक्षाही नींदे मुळे जखम जास्त खोल होते आणि अंतकरण कापले जाते (लेखक: विल्यम काँग्रेव)
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
सुविचार — ज्याप्रमाणे एखादी लहानशी मेणबत्ती ही बहुतांलचा अंधार घालविते त्याचप्रमाणे तुमची सतकृत्ये ही जगात प्रभाव पडत असते (लेखक: विल्यम शेक्सपियर — जन्म: २३ एप्रिल १५६४ | निधन: २३ एप्रिल १६१६)
सुविचार — जे दुसऱ्याचे गुण जाणतो त्यालाच खरा सुखाची गुरुकिल्ली लाभली असे समजावे (लेखक: गटे)
सुविचार — तीक्ष्दारीच्या तलवारीपेक्षाही नींदे मुळे जखम जास्त खोल होते आणि अंतकरण कापले जाते (लेखक: विल्यम काँग्रेव)
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
२०२२:गीतांजली श्री— लिखित रेत समाधी या पुस्तकाच्या इंग्रजी भाषांतरीत टॉम्ब ऑफ सेंड (Tomb of Sand) पुस्तकासाठी २०२२ चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला.
२०१४:— नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली.
१९९९:— श्रीहरिकोटा येथून पी. एस. एल. व्ही. - सी. २ या धृवीय उपग्रहवाहकाने भारताचा आय. एस. एस. पी. ४ (ओशनसॅट), कोरियाचा किटसॅट व जर्मनीचा डी. एल. आर. - टबसॅट या तीन उपग्रहांना त्यांच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचवले.
१९८९:— मुंबईजवळच्या न्हावा-शेवा बंदराचे उदघाटन झाले.
१९७१:बांगलादेश मुक्तिसंग्राम— बांगलादेशातील सिल्हेटमधील बुरुंगा येथे पाकिस्तानी लष्कराने किमान ७१ हिंदूंची कत्तल केली.