ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
  • सुविचार — कोणासमोर मान सुकविणे ही अतिशय दुखकारक क्लेशदायक कृती आहे जो भारताच्या राजकारणाची धुरावाही तो आकुंचित मनाचा असता कामा नये खराखुरा समाज प्रवर… (लेखक: श्री अरविंदो)
  • निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
  • सुविचार — तुम्हाला एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर तुम्हाला कोणाची गरज नाही (लेखक: ओ ए कार्पिंग)
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • सुविचार — पैसा नावलौकिक कीर्ती किंवा पंडित्यही फलदायी होत नाही प्रेमच सर्वत्रफलदायी होत असते चारित्रही अडचणीवर मात करून आपला मार्ग सुखकर आणि मोकळा कर… (लेखक: अज्ञात)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२६ एप्रिल निधन

  • १९९९: मनमोहन अधिकारी (जन्म: २० जून १९२० )
  • १९८७: शंकरसिंग रघुवंशी (जन्म: ५ ऑक्टोबर १९२२ )
  • १९७६: आरतीप्रभू (जन्म: ८ मार्च १९३० )
  • १९४०: कार्ल बॉश (जन्म: २७ ऑगस्ट १८७४ )
  • १९२०: श्रीनिवास रामानुजन (जन्म: २२ डिसेंबर १८८७ )
  • १७४८: मुहम्मद शाह (जन्म: ७ ऑगस्ट १७०२ )