ठळक गोष्टी
  • सुविचार — जरुरीच्या वेळी न बोलता जो मित्र गप्प राहतो तो मित्र विश्वासघात की समजावा (लेखक: विल्यम हॅजलेट)
  • सुविचार — आळस अज्ञान व अंधश्रद्धा हे माणसाचे सर्वात मोठे तीन शत्रू आहेत (लेखक: विनोबा भावेजन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
  • निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
  • घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
  • सुविचार — शत्रुत्व निर्माण व्हायला कृतीपेक्षा शब्द जास्त कारणीभूत ठरतात (लेखक: महाभारत)
  • घटना - २ सप्टेंबर १९१६ — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२५ जुलै जन्म

  • १९७८: लुईझ जॉय ब्राऊन
  • १९३९: एस. रामदास
  • १९२९: सोमनाथ चटर्जी
  • १९२२: वसंत बापट (निधन: १७ सप्टेंबर २००२ )
  • १९१९: सुधीर फडके (निधन: २९ जुलै २००२ )
  • १९१४: वु वान मौ (निधन: २० ऑगस्ट १९९८ )
  • १९०५: इलियास कॅनेटी (निधन: १४ ऑगस्ट १९९४ )
  • १८७५: जिम कॉर्बेट (निधन: १९ एप्रिल १९५५ )
  • ११०९: अफोन्सो (पहिला)