ठळक गोष्टी
-
सुविचार — मनुष्याची किंमत त्याच्या मतावर नसून आचरणावर असते (लेखक: महर्षी कर्वे)
-
सुविचार — स्वतःच्या अज्ञानाची जाणीव नसणे ही अज्ञानी माणसाची खरी व्यथा होय (लेखक: इमोस बोंसन एल्कॉट)
-
सुविचार — थोडे वाचणे व अधिक विचार करणे थोडे बोलणे आणि अधिक एकने हाच बुद्धिमान बनवण्याचा उपाय आहे (लेखक: रवींद्रनाथ टागोर)
-
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
-
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
-
घटना - २ सप्टेंबर १९१६ — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — मनुष्याची किंमत त्याच्या मतावर नसून आचरणावर असते (लेखक: महर्षी कर्वे)
-
सुविचार — स्वतःच्या अज्ञानाची जाणीव नसणे ही अज्ञानी माणसाची खरी व्यथा होय (लेखक: इमोस बोंसन एल्कॉट)
-
सुविचार — थोडे वाचणे व अधिक विचार करणे थोडे बोलणे आणि अधिक एकने हाच बुद्धिमान बनवण्याचा उपाय आहे (लेखक: रवींद्रनाथ टागोर)
-
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
-
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
-
घटना - २ सप्टेंबर १९१६ — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२५ जानेवारी घटना
-
२००१: — स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खान यांना भारतरत्न प्रदान.
-
१९९५: — अमेरिकेने धृवीय प्रकाशाची (Aurora Borealis माहिती घेण्यासाठी एक क्षेपणास्त्र सोडले.
-
१९९१: — मोरारजी देसाई यांना भारतरत्न प्रदान.
-
१९८२: — आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्न प्रदान.
-
१९७१: — हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे १८ वे राज्य बनले.
-
१९६४: नायकी इंक — कंपनीची सुरवात.
-
१९४१: — प्रभात चा शेजारी हा चित्रपट रिलीज झाला.
-
१९१९: — पहिले महायुद्ध संपल्यानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली.
-
१८८१: — थॉमस अल्वा एडिसन आणि अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी ओरिएंटल टेलिफोन कंपनीची स्थापना केली.
-
१७५५: — मॉस्को विद्यापीठाची स्थापना झाली.