ठळक गोष्टी
-
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
-
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
-
सुविचार — खरा आनंद दुसऱ्यांना देण्यात असतो घेण्यात किंवा मागण्यात नसतो (लेखक: स्वामी रामानंद तीर्थ — जन्म: ३ ऑक्टोबर १९०३ | निधन: २२ जानेवारी १९७२)
-
सुविचार — संघर्षातून मिळवलेल्या वैभवाची झळाळी नेहमीच श्रेष्ठ असते (लेखक: नेपोलियन बोनापार्ट)
-
सुविचार — दिव्या गतीने जाणाऱ्या मनुष्य अशक्यतेच्या गावात अपयशाच्या मुक्कामाला जाऊन पोहोचतो (लेखक: थॉमस कार्लइल)
-
घटना - २ सप्टेंबर १९१६ — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
-
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
-
सुविचार — खरा आनंद दुसऱ्यांना देण्यात असतो घेण्यात किंवा मागण्यात नसतो (लेखक: स्वामी रामानंद तीर्थ — जन्म: ३ ऑक्टोबर १९०३ | निधन: २२ जानेवारी १९७२)
-
सुविचार — संघर्षातून मिळवलेल्या वैभवाची झळाळी नेहमीच श्रेष्ठ असते (लेखक: नेपोलियन बोनापार्ट)
-
सुविचार — दिव्या गतीने जाणाऱ्या मनुष्य अशक्यतेच्या गावात अपयशाच्या मुक्कामाला जाऊन पोहोचतो (लेखक: थॉमस कार्लइल)
-
घटना - २ सप्टेंबर १९१६ — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२५ एप्रिल घटना
-
२०२२: ट्वीटर — मायक्रो ब्लॉगिंग सोशल मीडिया नेटवर्क ट्वीटरने, एलोन मस्क कडून ४४ अब्ज अमेरिकन डॉलर्सला खरेदी करण्याची ऑफर स्वीकारली.
-
२०१५: — ७.८ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे नेपाळ देशात ९१०० जण मारले गेले.
-
२०००: — वादग्रस्त आलमट्टी धरणाची उंची ५१९.६ मीटरपर्यंत वाढविण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली.
-
१९८९: — श्रीलंकेच्या संसदेने भारतीय वंशाच्या ३,३०,००० तमिळ जनतेला मताधिकार देण्याचा निर्णय घेतला.
-
१९८३: — पायोनिअर-१० हे अंतराळयान सूर्यमालेच्या पलीकडे गेले.
-
१९६६: — एका भूकंपामुळे ताश्कंद शहराचा मोठ्या प्रमाणावर विनाश झाला.
-
१९५३: — डी. एन. ए. रेणूचे अंतरंग उलगडून दाखवणारा वॉटसन आणि क्रीक यांचा शोधनिबंध नेचर मासिकात प्रकाशित झाला.
-
१९०१: — स्वयंचलित वाहनांना नंबर प्लेट सक्तीचे करणारे न्यूयॉर्क हे अमेरिकेतील पहिले राज्य बनले.
-
१८५९: — सुएझ कालव्याची पायाभरणी झाली.