निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
सुविचार — खरा नेता लोकांना आपल्या मागे चालण्यास भाग पाडत नाही तो त्यांना त्यांच्या समवेत प्रवासाचे आमंत्रण देतो (लेखक: चार्ल्स लोअर)
सुविचार — जो तो हुकूम फर्माऊ इच्छितो हुकूम पाळायला कोणीच राजे नाही प्राचीन काळाच्या त्या अद्भुत ब्रह्मचार्य आश्रमाच्या लोकांनीच हा अनर्थ ओढावला आहे आ… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
सुविचार — वैवाहिक वैवाहिक प्रेम प्रजोत्पादनाला उपयोगी पडते स्नेहाने मानवी जीवनाला परिपूर्णता येते तर उश्रुंखल प्रेमाने जीवन खराब होऊन त्याची अधोगती ह… (लेखक: फ्रान्सिस बेकन)
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
सुविचार — खरा नेता लोकांना आपल्या मागे चालण्यास भाग पाडत नाही तो त्यांना त्यांच्या समवेत प्रवासाचे आमंत्रण देतो (लेखक: चार्ल्स लोअर)
सुविचार — जो तो हुकूम फर्माऊ इच्छितो हुकूम पाळायला कोणीच राजे नाही प्राचीन काळाच्या त्या अद्भुत ब्रह्मचार्य आश्रमाच्या लोकांनीच हा अनर्थ ओढावला आहे आ… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
सुविचार — वैवाहिक वैवाहिक प्रेम प्रजोत्पादनाला उपयोगी पडते स्नेहाने मानवी जीवनाला परिपूर्णता येते तर उश्रुंखल प्रेमाने जीवन खराब होऊन त्याची अधोगती ह… (लेखक: फ्रान्सिस बेकन)
२०२५:लडाख आंदोलन— लडाखचे राज्यत्व आणि सहावी अनुसूची मागणीसाठीचे आंदोलन हिंसक; ४ जणांचा मृत्यू आणि ६० पेक्षा जास्त जखमी; भाजप कार्यालय आणि वाहन जाळले.
२०१५:हज चेंगराचेंगरी— मक्का शहरात हज चालू असताना झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ११०० लोकांचे निधन तर ९३४ लोक जखमी.
२०१४:मार्स ऑर्बिटरी मिशन (एमओएम)— भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे (इसरो) प्रक्षेपण केलेल्या मार्स ऑर्बिटरने मार्स ग्रहाची कक्षा ओलांडली. पहिल्याच प्रयत्नात यशस्वी रित्या पूर्ण करणारा भारत देश हा पहिला देश ठरला.
२००९:G20 समिट— पिट्सबर्गमध्ये ३० जागतिक नेत्यांच्या उपस्थितीत सुरू झाले.
२००७:टी-२० विश्वकप २००७— भारताने टी-२० विश्वकप जिंकला.
१९९९:कैगा अणूशक्ती प्रकल्प— दुसरे युनिट कार्यान्वित झाले.
१९९६:अणु-चाचणी-बंदी करार— ७१ राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी संयुक्त राष्ट्रांमध्ये सर्वसमावेशक अणु-चाचणी-बंदी करारावर स्वाक्षरी केली.
१९९४:सलमान रश्दी— सॅटॅनिक व्हर्सेस या कादंबरीचे वादग्रस्त लेखक यांच्यावरील मृत्युदंडाचा फतवा मागे.