ठळक गोष्टी
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
सुविचार — जर मूर्खपणालाच दुःख म्हणायचे ठरविले तर प्रत्येक घरात रडणे ऐकू येईल ( लेखक: जॉर्ज हरबर्ट )
सुविचार — शिक्षण हे मानवाच्या प्रगतीचे एकमेव साधन आहे ( लेखक: महात्मा फुले — जन्म: ११ एप्रिल १८२७ | निधन: २८ नोव्हेंबर १८९० )
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
सुविचार — शहाण्या लोकांना या जगात निरुपयोगी असे काहीच आढळत नाही ( लेखक: जीन डे ला फॉन्टेन )
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
सुविचार — जर मूर्खपणालाच दुःख म्हणायचे ठरविले तर प्रत्येक घरात रडणे ऐकू येईल ( लेखक: जॉर्ज हरबर्ट )
सुविचार — शिक्षण हे मानवाच्या प्रगतीचे एकमेव साधन आहे ( लेखक: महात्मा फुले — जन्म: ११ एप्रिल १८२७ | निधन: २८ नोव्हेंबर १८९० )
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
सुविचार — शहाण्या लोकांना या जगात निरुपयोगी असे काहीच आढळत नाही ( लेखक: जीन डे ला फॉन्टेन )
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२४ ऑक्टोबर घटना
२००३: — कॉनकॉर्ड विमानची शेवटची व्यावसायिक उड्डाण झाली.
२००२: — सलमान खान यांचा पुन्हा जमीन मंजूर आणि सुटका.
२०००: — थोर समाजसेवक बाबा आमटे यांना केन्द्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.
१९९७: — सतारवादक पंडित रविशंकर यांना संगीतक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जपानचा प्रिमियम इंपिरिअल आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.
१९८४: — भारतामधे प्रथमच भुयारी रेल्वे कोलकाता येथे सुरू झाली.
१९७२: — दुष्काळग्रस्त गुरे वाचवण्यासाठी सकाळ रिलीफ फंड या संस्थेतर्फे दत्तक बैल योजना सुरू करण्यात आली.
१९६४: — उत्तर ऱ्या होडेशियाला युनायटेड किंगडमपासुन स्वातंत्र्य मिळाले व त्याचे झांबिया असे नामकरण करण्यात आले.
१९६३: — देशात असलेल्या दुष्काळामुळे सार्वजनिक व मोठया समारंभात तांदळाच्या पदार्थावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.
१९४९: — युनायटेड नेशन्सच्या मुख्यालयाचे काम सुरु झाले.
१९४५: संयुक्त राष्ट्र - United Nations — स्थापना
१९०९: — स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅ. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये प्रथमच दसऱ्यायाचा उत्सव साजरा केला.
१९०१: — एनी एडसन टेलर हे नायगारा धबधब्यात बॅरल मधून उडी मारणारे पहिले व्यक्ती ठरले.
१८५७: — शेफील्ड एफ.सी. हा जगातील सर्वात जुना फुटबॉल क्लबशेफील्ड, इंग्लँड येथे सुरु झाला.
१८५१: — विल्यम लसेल यांनी उरेनस ग्रहाच्या अंब्रियाल व अरीयेल चंद्राचा शोध लावला.
१६०५: — मुघल सम्राट जहांगिर यांचा राज्याभिषेक झाला.