घटना - १२ जून १८९६ — जे.टी. हर्न — प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात १०० बळी घेणारे पहिले खेळाडू बनले.
घटना - १२ जून १९९० — रशिया दिन — रशियन फेडरेशनच्या संसदेने औपचारिकपणे त्याचे सार्वभौमत्व घोषित केले.
सुविचार — दुसऱ्याच्या हृदयातील वेतना कमी करणे म्हणजे स्वतःच्या वेदना विसरणे होय (लेखक: फ्रान्सिस बेकन)
सुविचार — आत्महत्या हा खुनाचा सर्वात वाईट प्रकार आहे कारण तेथे पश्चातापाला वावच नसतो (लेखक: सी कॉलेज)
घटना - १२ जून २०१४ — इराकमधील तिक्रिट येथील कॅम्प स्पाइचरवर इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि लेव्हंट यांच्या आतंकी हल्ल्यात १०९५ ते १७०० लोकांची हत्या. हा इतिहासातील २रा सगळ्यात भयावह आणि मोठा आतंकी हल्ला आहे.
सुविचार — कोणत्याही परिस्थितीत घेऊ नका भवित माणसाला भीती आणखी चिकटत असते (लेखक: भगवान महावीर)
घटना - १२ जून १८९६ — जे.टी. हर्न — प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात १०० बळी घेणारे पहिले खेळाडू बनले.
घटना - १२ जून १९९० — रशिया दिन — रशियन फेडरेशनच्या संसदेने औपचारिकपणे त्याचे सार्वभौमत्व घोषित केले.
सुविचार — दुसऱ्याच्या हृदयातील वेतना कमी करणे म्हणजे स्वतःच्या वेदना विसरणे होय (लेखक: फ्रान्सिस बेकन)
सुविचार — आत्महत्या हा खुनाचा सर्वात वाईट प्रकार आहे कारण तेथे पश्चातापाला वावच नसतो (लेखक: सी कॉलेज)
घटना - १२ जून २०१४ — इराकमधील तिक्रिट येथील कॅम्प स्पाइचरवर इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि लेव्हंट यांच्या आतंकी हल्ल्यात १०९५ ते १७०० लोकांची हत्या. हा इतिहासातील २रा सगळ्यात भयावह आणि मोठा आतंकी हल्ला आहे.
सुविचार — कोणत्याही परिस्थितीत घेऊ नका भवित माणसाला भीती आणखी चिकटत असते (लेखक: भगवान महावीर)
२००२:— मुंबई पोलिसांनी सलमान खान विरुद्ध वांद्रे दंडाधिकारी कोर्टात आरोपपत्र दाखल केले.
१९९९:— चित्रपट निर्माते बी. आर. चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
१९९२:— अकराव्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री अपर्णा सेन यांना महापृथ्वी या बंगाली चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
१९८९:— जनरल अरुणकुमार वैद्य मारेकरी सुखदेवसिंग आणि हरविंदरसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
१९८७:— भारतीय शांतिसेनेने (IPKF) जाफनातील एका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात ७० तामिळ ठार झाले.
१९८३:— प्रकाशाने निर्वातात १२९९७९२४५८ सेकंदात कापलेले अंतर अशी १ मीटरची व्याख्या ठरवली गेली.
१९५१:— डॉ. शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे भारतीय जनसंघ या पक्षाची स्थापना केली.
१९४५:— फ्रान्समधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.
१९४३:— सुभाष चंद्र बोस यांनी स्वतंत्र भारत सरकारची औपचारिक घोषणा केली.
१९४३:आझाद हिंद सेना— स्थापना
१९३४:— जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस सोशालिस्ट पार्टी ची स्थापना केली.
१८८८:— स्वीस सोशल डेमोक्रेटिक पार्टी सुरु झाली.
१८७९:— थॉमस एडीस यांनी दिव्यांच्या प्रकाशाच्या डिझाइनसाठी पेटंट दाखल केले.