ठळक गोष्टी
-
घटना - १२ जून १९९० — रशिया दिन — रशियन फेडरेशनच्या संसदेने औपचारिकपणे त्याचे सार्वभौमत्व घोषित केले.
-
निधन - १२ जून १९८१ — पी. बी. गजेंद्रगडकर — भारताचे ७वे सरन्यायाधीश — पद्म विभूषण (जन्म: १६ मार्च १९०१)
-
सुविचार — आपले विचार दारिद्र्य असले की आपण कंगाल बनतो (लेखक: इमर्सन)
-
घटना - १२ जून १९४० — दुसरे महायुद्ध — १३,००० ब्रिटिश व फ्रेन्च सैनिकांनी मेजर जनरल रोमेल समोर शरणागती पत्करली.
-
सुविचार — च्या बुद्धीला भावनेची जोड नाही ती बुद्धी जीवन सुखमय करायला असमर्थ असते (लेखक: वि स खांडेकर)
-
सुविचार — बाहेरून होणाऱ्या रानटी हल्ल्यामुळे संस्कृती नष्ट होत नसते तर आत मध्ये होणाऱ्या रानटीपणाच्या पालपोषणामुळे तिचा नाश ओढावतो (लेखक: विल दुरांत)
-
१२ जून विशेष दिन — जागतिक बालमजुरी विरुद्ध दिन
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
घटना - १२ जून १९९० — रशिया दिन — रशियन फेडरेशनच्या संसदेने औपचारिकपणे त्याचे सार्वभौमत्व घोषित केले.
-
निधन - १२ जून १९८१ — पी. बी. गजेंद्रगडकर — भारताचे ७वे सरन्यायाधीश — पद्म विभूषण (जन्म: १६ मार्च १९०१)
-
सुविचार — आपले विचार दारिद्र्य असले की आपण कंगाल बनतो (लेखक: इमर्सन)
-
घटना - १२ जून १९४० — दुसरे महायुद्ध — १३,००० ब्रिटिश व फ्रेन्च सैनिकांनी मेजर जनरल रोमेल समोर शरणागती पत्करली.
-
सुविचार — च्या बुद्धीला भावनेची जोड नाही ती बुद्धी जीवन सुखमय करायला असमर्थ असते (लेखक: वि स खांडेकर)
-
सुविचार — बाहेरून होणाऱ्या रानटी हल्ल्यामुळे संस्कृती नष्ट होत नसते तर आत मध्ये होणाऱ्या रानटीपणाच्या पालपोषणामुळे तिचा नाश ओढावतो (लेखक: विल दुरांत)
-
१२ जून विशेष दिन — जागतिक बालमजुरी विरुद्ध दिन
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२१ मार्च घटना
-
२००६: — सोशल मीडिया साइट ट्विटर ची स्थापना झाली.
-
२००३: — जळगाव महानगरपालीकेची स्थापना.
-
२०००: — फ्रेंच गयानातील कोअरु येथून एरियन ५०५ या वाहकाद्वारे भारताचा इन्सॅट ३ बी हा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला.
-
१९९०: — नामिबियाला दक्षिण अफ्रिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.
-
१९८०: — अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिक खेळांवर बहिष्कार टाकला.
-
१९७७: — भारतातील आणीबाणी संपुष्टात आली.
-
१९३५: — शाह रझा पेहलवी यांनी पर्शियाचे नाव ईराण करावे असे आवाहन केले.
-
१८७१: — ऑटो व्हॉन बिस्मार्क हे जर्मनीचा चॅन्सेलर बनला.
-
१८५८: — इंग्रज सेनापती सर ह्यू रोझ यांनीझाशीस वेढा दिला.
-
१६८०: — शिवाजी महाराजांनी कुलाबा रायगड किल्ल्याची बांधणी सुरू केली.
-
१५५६: — ख्रिश्चन धर्मात सुधारणांची आवश्यकता आहे असे सांगणाऱ्या आर्चबिशप थॉमस क्रॅनमर यांना शिक्षा म्हणून जिवंत जाळण्यात आले.