ठळक गोष्टी
-
सुविचार — खरा नेता लोकांना आपल्या मागे चालण्यास भाग पाडत नाही तो त्यांना त्यांच्या समवेत प्रवासाचे आमंत्रण देतो (लेखक: चार्ल्स लोअर)
-
सुविचार — जे लोकांना त्यांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तूची प्रशंसा करावयास शिकवतात तेच खरे सुधारक होय (लेखक: अल्बर्ट हंबर्डे)
-
घटना - १२ जून १९३५ — चाको युद्ध — बोलिव्हिया आणि पॅराग्वे यांच्यात युद्धबंदीची वाटाघाटी झाली.
-
घटना - १२ जून १९०५ — भारत सेवक समाजाची (Servants of India Society) — स्थापना झाली.
-
जन्म - १२ जून १९५७ — गीतांजली श्री — हिंदी कादंबरीकार आणि लघुकथा लेखक — आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार
-
सुविचार — आळशीपणा कदाचित आकर्षक वाटतो पण काम केल्यामुळे समाधान वाटते (लेखक: अँड फ्रांक)
-
१२ जून विशेष दिन — जागतिक बालमजुरी विरुद्ध दिन
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — खरा नेता लोकांना आपल्या मागे चालण्यास भाग पाडत नाही तो त्यांना त्यांच्या समवेत प्रवासाचे आमंत्रण देतो (लेखक: चार्ल्स लोअर)
-
सुविचार — जे लोकांना त्यांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तूची प्रशंसा करावयास शिकवतात तेच खरे सुधारक होय (लेखक: अल्बर्ट हंबर्डे)
-
घटना - १२ जून १९३५ — चाको युद्ध — बोलिव्हिया आणि पॅराग्वे यांच्यात युद्धबंदीची वाटाघाटी झाली.
-
घटना - १२ जून १९०५ — भारत सेवक समाजाची (Servants of India Society) — स्थापना झाली.
-
जन्म - १२ जून १९५७ — गीतांजली श्री — हिंदी कादंबरीकार आणि लघुकथा लेखक — आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार
-
सुविचार — आळशीपणा कदाचित आकर्षक वाटतो पण काम केल्यामुळे समाधान वाटते (लेखक: अँड फ्रांक)
-
१२ जून विशेष दिन — जागतिक बालमजुरी विरुद्ध दिन
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२० ऑक्टोबर घटना
-
२०११: — लिबीयन गृहयुद्ध - राष्ट्रीय परिवर्तन परिषदेच्या (National Transitional Council) च्या सैनिकांनी हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांना पकडून ठार केले.
-
२००१: — रंगभूमीवर सुमारे ४० वर्षे विविध प्रयोग करणारे पंडित सत्यदेव दुबे यांना विष्णुदास भावे गौरवपदक जाहीर.
-
१९९५: — ट्वेंटिएथ सेंचुरी फॉक्स या संस्थेकडून हिंदी चित्रपटांतील अभिनेते देव आनंद यांना मॅन ऑफ द सेंचुरी हा सन्मान जाहीर.
-
१९९१: — उत्तरकाशी मधे ६.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १,००० पेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले.
-
१९७३: — सिडनी ऑपेरा हाऊसचे उद्घाटन एलिझाबेथ (दुसरी) यांनी केले.
-
१९७१: — मंदीच्या तडाख्यामुळे नेपाळमधील रोखेबाजार कोसळला.
-
१९७०: — हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना नोबेल पारितोषिक जाहीर.
-
१९६९: — डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची (PDKV) अकोला येथे स्थापना.
-
१९६२: — चीनने भारतावर आक्रमण केल्या मुळे चीन-भारत युद्धास सुरवात.
-
१९५२: — केनियामधे आणीबाणी जाहीर करण्यात आली. जोमो केन्याटा व इतर प्रमुख नेत् अटकसत्र सुरू.
-
१९५०: — कृ. भा. बाबर यांनी समाजशिक्षणमाला स्थापन केली.
-
१९४७: — अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात (पहिल्यांदाच) राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
-
१९०४: — चिली आणि बोलिव्हिया यांनी शांतता करारावर सह्या करून उभय देशांतील सीमा निश्चित केल्या.