ठळक गोष्टी
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
सुविचार — एका ??ारड्यात आईला ठेवले व दुसऱ्या पार्टीत सर्व जगाला ठेवले तरीसुद्धा आईचे पारडे अधिक जड होईल ( लेखक: नेपोलियन बोनापार्ट )
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
सुविचार — गंजून जाण्यापेक्षा झिजून जाणं बरं ( लेखक: बिसफ कंबरलँड )
सुविचार — आत्मज्ञान व आत्मसाक्षात्कार म्हणजे शिक्षण ( लेखक: शंकराचार्य )
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
सुविचार — एका ??ारड्यात आईला ठेवले व दुसऱ्या पार्टीत सर्व जगाला ठेवले तरीसुद्धा आईचे पारडे अधिक जड होईल ( लेखक: नेपोलियन बोनापार्ट )
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
सुविचार — गंजून जाण्यापेक्षा झिजून जाणं बरं ( लेखक: बिसफ कंबरलँड )
सुविचार — आत्मज्ञान व आत्मसाक्षात्कार म्हणजे शिक्षण ( लेखक: शंकराचार्य )
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२० ऑक्टोबर घटना
२०११: — लिबीयन गृहयुद्ध - राष्ट्रीय परिवर्तन परिषदेच्या (National Transitional Council) च्या सैनिकांनी हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांना पकडून ठार केले.
२००१: — रंगभूमीवर सुमारे ४० वर्षे विविध प्रयोग करणारे पंडित सत्यदेव दुबे यांना विष्णुदास भावे गौरवपदक जाहीर.
१९९५: — ट्वेंटिएथ सेंचुरी फॉक्स या संस्थेकडून हिंदी चित्रपटांतील अभिनेते देव आनंद यांना मॅन ऑफ द सेंचुरी हा सन्मान जाहीर.
१९९१: — उत्तरकाशी मधे ६.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १,००० पेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले.
१९७३: — सिडनी ऑपेरा हाऊसचे उद्घाटन एलिझाबेथ (दुसरी) यांनी केले.
१९७१: — मंदीच्या तडाख्यामुळे नेपाळमधील रोखेबाजार कोसळला.
१९७०: — हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना नोबेल पारितोषिक जाहीर.
१९६९: — डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची (PDKV) अकोला येथे स्थापना.
१९६२: — चीनने भारतावर आक्रमण केल्या मुळे चीन-भारत युद्धास सुरवात.
१९५२: — केनियामधे आणीबाणी जाहीर करण्यात आली. जोमो केन्याटा व इतर प्रमुख नेत् अटकसत्र सुरू.
१९५०: — कृ. भा. बाबर यांनी समाजशिक्षणमाला स्थापन केली.
१९४७: — अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात (पहिल्यांदाच) राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
१९०४: — चिली आणि बोलिव्हिया यांनी शांतता करारावर सह्या करून उभय देशांतील सीमा निश्चित केल्या.